Page 3 of उन्हाळा ऋतु News

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत तापमान चांगलेच वाढले आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे सगळ्याच शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या दिवसाला साडेसात…

उन्हाळ्याची चाहूल लागताच एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते.

मागील पंधरा दिवसांंपासून ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे.

लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचल्यामुळे सोलापुरात वातावरण तापले असताना उष्णतेची लाट आली आहे. मंगळवारी ४४ अंश सेल्सियसपर्यंत तापमानाचा…

निर्जलीकरणाची प्रक्रिया सातत्याने होऊ लागल्यास किंवा शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील रक्त हळूहळू…

सांगलीचे तपमान ४१ अंशावर पोहचल्याने निवडणूक प्रचाराबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाला आहे. उन्हाच्या त्रासामुळे दुपारी बारानंतर बाजारपेठा आणि रस्ते…

मुंबईत दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पक्षांना याचा मोठा त्रास होत आहे. उकाड्यामुळे पक्षांना होणारा त्रास लक्षात घेऊन पालिकेच्या उद्यान…

राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १ मार्चपासून आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे १८४ रुग्ण सापडले आहेत.

विदर्भासह, मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघत असताना थंड हवेची ठिकाणेही तापली आहेत. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी…

सध्या तापमान ४० अंशाच्या वर असल्याने त्याचा परिणाम यवतमाळ वाशिम लोकसभा मतदानावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का…

मागील दोन दिवसांपासून उन्हाचे चटके आणि उष्मा काहीसा कमी झाला आहे. तसेच चाळिशीच्या आसपास असलेले तापमान आता थेट ३४ अंशावर…

उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदार सकाळी ११ वाजतापर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र सकाळी…