Page 3 of तलाठी News

राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षायादी गेल्या महिन्यात भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली.

तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस बजावली आहे.

तलाठी भरतीच्या पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापले आहे. सरकारने चौकशी न करता निकाल जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचा याला विरोध होत आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने त्यांच्या ट्विटरवर तलाठी भरती निकालावर आरोप करत नवा खुलासा केला आहे.

सामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप…

राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली. या परीक्षेची गुणवत्ता यादी…

घटनास्थळी आरपीएफ आणि रेल्वे पोलीस दाखल होऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

जी मुलीगी पहिली आहे तिला २१४ गुण मिळाले आहेत. याच मुलीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये ५४ गुण होते.

शासकीय भरतीसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सध्या सुरू असलेली परवड खरे तर सरकारने गांभीर्याने घ्यायला हवी. पण सरकार चालढकल करते आहे…

सरकारच्याही विरोधात नाही. मात्र, परीक्षा पारदर्शकपणे व्हायला हव्यात, असे स्पर्धा परीक्षा पेपर फूटविरोधी कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले.

तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकाराच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले.

तलाठी भरतीवरून राज्यात सुरू झालेल्या वादावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरमरीत पत्र लिहले आहेत.