Page 21 of तापमान News

भारतीय हवामान विभागाने सोमवारी (१ एप्रिल) एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला. देशात यंदा तापमान सरासरीपेक्षा…

अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यांसह उष्णतेच्या झळांचा फटका कमी बसल्यामुळे यंदा देशात उच्चांकी ११२० लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे.

विदर्भातील काही ठिकाणी मंगळवारपासून (२ एप्रिल) पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने अंबरनाथ, बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजपुरवठा रविवार सकाळपासून खंडित झाला आहे.

संशोधकांनी १२१ देशांतील १९९१ ते २०२० या कालखंडातील मासिक चलनवाढ निर्देशांक आणि तापमान यांचा अभ्यास केला आहे. त्याआधारे तापमानातील बदल…

अवकाळी पाऊस परतल्यावर विदर्भात दिवसाच्या तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. तर किमान तापमान देखील वाढत आहे. हवामानातील या बदलामुळे…

राज्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात मार्च महिन्यात उष्माघाताची १३ प्रकरणे सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदविली आहेत.

विदर्भात तापमानाचा पारा सातत्याने वर जात असून बुधवारी अकोला शहरात ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

वीज प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखून तापमानवाढ नाही तर उलट दोन अंश तापमान घटविण्यात आले.

विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक नोंदवले गेले. आज ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मात्र, त्याचवेळी राज्यातील उन्हाचा कडाका वाढू लागला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये ऋतूंची गुंतागुंत झाल्याचे पाहायला मिळात आहे. उन्हाळ्यात गारवा, हिवाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन, असे मोठे बदल वातावरणात दिसून…