Page 23 of तापमान News

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अवघा पाच दिवसाचा असताना आई सोडून गेली.कारण जन्मतः त्याचे डोळे आत वळले होते.

आजपासून “नवतपा”ची सुरुवात झाली आहे. तापमान पुन्हा एकदा ४३ अंश सेल्सिअसवर गेले असताना पावसाचे ढगदेखील आहेत.

तापमानवाढीबाबत केलेल्या अभ्यासाच्या अनुषंगाने जागतिक हवामानशास्त्र संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.

पंधरा दिवसांहून अधिक काळ राज्यातील अनेक भागांतील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये एप्रिलपासून उन्हाचा तडाखा वाढला असून उन्हाच्या वाढत्या झळांमुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्वांत उच्चांकी तापमानाची नोंद जळगाव, भुसावळ, चोपडा येथे झाली आहे.

रविवारी जळगावचे किमान तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. १३ मे रोजी वाशीमचे तापमान ४१ अंश…

अमरावती येथे विवाह सोहळा आटोपून परतलेल्या अमळनेर येथील विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाला.

सायंकाळच्या वेळीही दमटपणा तसाच असल्याने उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतात.