मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईमधील कमाल तापमानाचा पारा चढा असून पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. गेले अनेक दिवस वातावरणात उष्मा जाणवत आहे. मात्र मुंबईमधील किमान, तसेच कमाल तापमानात गुरुवारपासून घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबई दुपारी कडक उन, तर पहाटे गारवा असतो. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३० अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रत २ अंशांनी अधिक तापमान नोंदले गेले. दोन्ही केंद्रावरील किमान तापमान बुधवारी अनुक्रमे २१.४ आणि २०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. नेहमीप्रमाणे किमान तापमान २ अंशांनी अधिक नोंदले गेले. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईत दुपारी किंवा संध्याकाळी आकाश निरभ्र राहील, तसेच कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान तर, किमान तापमान हे १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Hetwane Dam, heavy rains, Pen taluka, water cut, Kharghar, Ulwe, Dronagiri, Raigad district, drinking water, CIDCO, water storage, dam gates, water release, Bhogeshwari riverside, water tankers,
हेटवणे धरणाचे ६ दरवाजे उघडले आता तरी पाणी कपात रद्द करा – रहिवाशांची मागणी
water leaking, petrol tank, two-wheeler,
दुचाकी- कारच्या पेट्रोलच्या टाकीतून पाणी निघतेय? तर इंजिनला धोका
navi mumbai morbe dam marathi news
मोरबे धरण ५१ टक्के भरले ! धरणात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस, आतापर्यंत १६२६ मिमी पावसाची नोंद
Zika, Pune, rural areas, patients,
पुण्यात झिकाचा धोका वाढला! ग्रामीण भागातही शिरकाव; जाणून घ्या कुठे वाढताहेत रुग्ण…
Only 35 percent of BEST fleet is self owned Mumbai
बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ३५ टक्के गाड्या
prevent allergies this monsoon
“आला पावसाळा, आरोग्य सांभाळा!” मान्सूनमध्ये ‘या’ सात पदार्थांचे सेवन करून संसर्ग टाळा
Rising Temperatures, Rising Temperatures to Decrease Farmer s Income, Moody s Report, heat wave, heat wave in india, heat wave in world, heat wave Decrease Farmer s Income, Indian farmer,
उष्णतेच्या लाटांमुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात; भात, अन्नधान्यांची पिके अडचणीत येण्याची भीती
Shani Vakri 2024
दिवाळीनंतर शनिदेव बदलणार चाल! नोव्हेंबरपर्यंत हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ ५ राशींचे नशीब? मिळू शकतो अपार पैसा

हेही वाचा – मराठा समाजाला आरक्षणाचा दुहेरी लाभ

हेही वाचा – मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात ग्वाही

उत्तर भारतात पश्चिमी प्रकोपाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पहाटे थंडी जाणवेल. तसेच पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहणार असल्यामुळे किमान, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.