Page 25 of तापमान News

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानाने मंगळवारी ठाणे जिल्ह्यात नवा उच्चांक नोंदवला.

ब्रम्हपुरी व गोंदिया ४३.२ तर वर्धा व यवतमाळ ४३ अंश सेल्सिअस

वाऱ्याचा वेग लक्षणीय राहणार असल्याने तातडीचे नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहनही आयएमडीकडून करण्यात आले आहे.

बुलढाणा शहरातील तापमान चाळीस डिग्रीच्या घरात पोहोचले आहे. ऊन आणि गर्मीमुळे शहरवासी त्रस्त आहेत.

सोमवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, बदलापूर आणि कल्याण शहरात पारा चाळीशीपार झाला होता. तर बहुतांश शहरातील तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले…

शनिवारी शहरात १०.३ तर रविवारी १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले.

हिमालयीन भागातील बर्फवृष्टी आणि त्यातून उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट पुन्हा तीव्र झाल्याने पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रातील हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता…

गेल्या शुक्रवारपासून मुंबईतील सांताक्रूझ येथील तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. यंदाच्या मोसमातील मुंबईतील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद

राज्यभरातील बहुतांशी शहरांच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे.

सामान्यत: डिसेंबर महिन्यात रात्रीचा पारा घसरण्याचे सत्र सुरू हाेते व कडाक्याची थंडी वाढते. सध्या पारा घसरला नाही, पण गारठा मात्र…

उत्तर भारतातील स्थिरावलेल्या किमान तापमानामुळे राज्यातही अपेक्षित असलेले किमान तापमान घसरणे थांबले आहे.