Page 25 of तापमान News

तापमानवाढीबाबत केलेल्या अभ्यासाच्या अनुषंगाने जागतिक हवामानशास्त्र संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.

पंधरा दिवसांहून अधिक काळ राज्यातील अनेक भागांतील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये एप्रिलपासून उन्हाचा तडाखा वाढला असून उन्हाच्या वाढत्या झळांमुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्वांत उच्चांकी तापमानाची नोंद जळगाव, भुसावळ, चोपडा येथे झाली आहे.

रविवारी जळगावचे किमान तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. १३ मे रोजी वाशीमचे तापमान ४१ अंश…

अमरावती येथे विवाह सोहळा आटोपून परतलेल्या अमळनेर येथील विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाला.

सायंकाळच्या वेळीही दमटपणा तसाच असल्याने उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतात.

ठाण्यात तीन दिवसांपासून कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसहून अधिक नोंदविले जात आहे. त्याचबरोबर आर्द्रतेचे प्रमाण ४६ टक्के असल्याने उकाडा वाढला…

यावर्षी उन्हाळ्यातील पहिले दोन महिने उन्हाचा तडाखा जाणवला नाही. त्यामुळे सध्या अकस्मात वाढलेल्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत.

यंदाच्या उन्हाळ्यात मे महिन्यात दिवसेंदिवस परिसरात पारा उंचावत आहे. मागील दोन दिवसात तापमानात कमालीची वाढ झाली आहे.