पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण आता विरून गेले आहे. राज्यभरात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होण्याचा कल आहे. राज्यात सरासरी दोन अंश सेल्सिअसने किमान तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारनंतर हे ढगाळ वातावरण विरून गेले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोरड्या हवामानामुळे किमान तापमान सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सांताक्रुज येथे ३६.६ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे, तर औरंगाबाद १४.८ येथे सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे.

Rising Temperatures in Maharashtra, Rising Temperatures in Maharashtra Lead to Increase in Heatstroke Patients, Heatstroke Patients in Maharashtra, Heatstroke Patients in Dhule, Heatstroke Patients in thane, Heatstroke Patients in wardha, thane, Dhule, wardha, Mumbai, Mumbai news,
धुळे, ठाणे, वर्ध्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्यात उष्माघाताचे १८४ रुग्ण
Unseasonal rain is expected in the state for the next week
राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…