Page 26 of तापमान News

ठाण्यात सलग तिसऱ्या दिवशी तापमानात लक्षणीय वाढ झाली. ही वाढ सकाळच्या सत्रात नोंदवली गेली. दुपारनंतर पारा लवकर उतरल्याचे ही दिसून…

ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेले होते

जागतिक पातळीवर हवामानातील बदलांमुळे भारतात चक्रीवादळ, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ अशी संकटे आली. जागतिक हवामान संस्थेने प्रसिद्ध केला अहवाल…


विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असून, उपराजधानीने मोसमी तापमानाचा आणखी एक उच्चांक नोंदवला आहे.

ढील ४८ तासांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान ४७ अंशाच्यावर पोहचेल.

मागील आठवडय़ात ३७ ते ३९ अंशादरम्यान असलेल्या पाऱ्याने उत्तर महाराष्ट्रात पुन्हा चाळिशी पार केली

उष्णतेचा कहर यंदा मे महिन्यात वाढीस लागला असून जून महिन्यापर्यंत उष्म्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्यात एकूण ११ दिवस पुण्याचे कमाल तापमान ४० अंश वा त्याहून अधिक राहिले.

यंदाच्या सुटीत केवळ १५ दिवसच प्रयोग; मुलांना नाटकासाठी पाठवण्यास पालक तयार नाहीत

विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेही लाट आली असून नागपूरमध्ये रविवारी तब्बल ४५.३ अंश से. तापमान नोंदले गेले.
बाष्प वाढल्याने गुरुवारी मुंबईतील कमाल तापमानात दोन अंशांची घट होऊन ते ३६.१ अंश से.वर आले.