पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्करे तैयबा, जमात उद दवा, हक्कानी नेटवर्क यासारख्या दहशतवादी संघटनांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा निर्णय भारत आणि अमेरिकेने…
भारताला पाकिस्तानसमवेत शांततेचे आणि सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे, मात्र त्यासाठी प्रादेशिक अखंडत्वाशी कोणत्याही परिस्थितीत कोणतीही तडजोड केली जाणार…
देशातील सर्व राज्य सरकारे संमती देत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राची (एनसीटीसी) स्थापना करणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे…
शहरात दबा धरून राहणाऱ्या दहशतवाद्यांपासून जनतेने सावधानता बाळगावी या हेतूने दहशतवादीविरोधी पथकाच्या वतीने सध्या ठाणे जिल्ह्य़ात ठिकठिकाणी स्थानिक केबल चालकांच्या…