Page 6 of अतिरेकी हल्ला News

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी १४ तासांत दुसरा हल्ला केला.

नववर्षांच्या पहिल्याच दिवशी, रविवारी जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात, तर काश्मीर खोऱ्यात श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ले झाले. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा मुद्दा…

“…त्यांना देशात द्वेष पसरवण्याची संधी मिळते”, असंही म्हणाल्या आहेत.

या हल्ल्यातील जखमींवर राजौरी आणि जम्मूतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून राजौरी शहरातून सुरक्षा दलाची कुमक घटनास्थळी पोहोचली आहे.

वांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल – तपासणीत तथ्य नसल्याचे आढळले

पोलिसांशी जोरदार चकमक झाल्यानंतर या हल्लेखोर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला

26/11 Mumbai Terror Attack: २६/११ च्या हल्ल्यासाठी जी ‘मोडस ऑपरेंडी’ दहशतवाद्यांनी वापरली त्यातून हे पुरते स्पष्ट झाले की, त्याचे प्रशिक्षण…

Mumbai Marine Security after Terror Attack: सुमारे साडेसात हजार किलोमीटर्सच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर तब्बल ५० रडार स्टेशन्स अस्तित्वात आली ती एकमेकांशी…

26/11 Mumbai Terror Attack: गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीत हे पुरते स्पष्ट झाले होते की, सागरी मार्गाने मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे.…

Mumbai Terror Attack: बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला मात्र तरीही सागरी सुरक्षेचा मुद्दा काही फारसा गांभीर्याने घेतला गेला नाही. हेच दुर्लक्ष्य…

२६/११ चा दहशतवादी हल्ला केवळ मुंबईवरच नाही तर आंतरराष्ट्रीय समाजावर झालेला हल्ला होता, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे