Page 398 of ठाणे न्यूज News

दररोज ७६० दशलक्ष लीटर इतके पाणी प्रक्रिया करून पुढे सोडले जाते. यासाठी तीन भव्य जलवाहिन्या आहेत.

स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मदतीने नागरिक या नळजोडण्या करतात, असा आरोप होतो. यात खासगी जोडारीला बोलवले जाते

भिवंडी येथील कामतघर भागात ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने २१ किलो गांजा जप्त केला आहे.

बाहेरगावाहून परत आल्यावर दवाखान्याची तोडफोड झाल्याचे डॉ. दिनेश यांना समजले.

या निविदेला नऊ वेळा मुदतवाढ देऊ केली असून यामुळे पालिकेला या कामासाठी ठेकेदार मिळत नसल्याचे चित्र आहे.

नदीचे पाणी निवळेपर्यंत अशाच प्रकारे पाणी गढूळ येत राहील असेही जीवन प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.


पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमधील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे

धरण क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे

कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर कल्याण ते थेट घाटापलिकडे आळेफाटापर्यंत आपातकालिन परिस्थितीत ट्रॉमा काळजी केंद्र नव्हते.

या मोहिमेत कमी वापराची नोंद दाखविणाऱ्या त्या ३० हजार विद्युत मीटरची तपासणी करण्यात येणार आहेत

बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे.