
देशात एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न आणि दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष असे चित्र दिसत आहे.
सिमिलिपाल उद्यान भारतातील १०७ वे आणि ओडिशातील दुसरे राष्ट्रीय उद्यान ठरले आहे. सिमिलिपाल उद्यानात दुर्मिळ काळे वाघ (मेलॅनिस्टिक) आढळतात.
Uddhav Thackeray Photography, World Tiger Day: उद्धव ठाकरे हे राजकारणात येण्याआधीपासून फोटोग्राफी करतात. त्यांनी देशातल्या विविध व्याघ्र प्रकल्पात जाऊन जंगलाचा…
एस. नल्लामुथ्थू भारतातील वन्यजीव माहितीपट निर्माता आहेत. रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण ‘मछली’ ऊर्फ ‘टी-१६’वर त्यांनी ‘द मोस्ट फेमस टायग्रेस मछली’ हा…
वाघाची गरज आहे, हे विविध पद्धतीने पटवून दिल्या जाते. वर्धा जिल्ह्यात वाघाची संख्या लक्षनीय आहे. देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प…
जळगाव शहरात जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येवर वन्यजीव संरक्षण संस्थेसह यावल वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीची सुरूवात करण्यात…
पुनर्वसनाच्या या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांच्या दोन दशकांपासूनच्या लढ्याला यश आले असून, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्नही फलश्रुतीस गेले आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए) एप्रिल २०१८मध्ये सर्व राज्यांना व्याघ्र प्रकल्पांभोवती पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे सीमांकन करणे अनिवार्य केले असल्याकडे याचिकेत…
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही लगतच्या राज्यांमध्ये वाघांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक.
चंद्रपुरातील तब्बल ८०.७७ हेक्टर वनजमीन खाण प्रकल्पाला मंजूर करण्यात आली आहे. याचा एक-दोन नव्हे, तर तीन अभयारण्यांना फटका बसण्याची भीती…
वाघांचे हल्ले शाश्वतरित्या थांबवता यावेत व यात होणारी मनुष्यहानी टाळता यावी यादृष्टीने कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुमेध वाघमारे निसर्ग मार्गदर्शक म्हणून काम करतात. ‘बर्डमॅन’ अशी ओळख असलेल्या या निसर्गप्रेमीला अनेक पक्ष्यांचे आवाज…
‘हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन’चा मेट्रोझिप खासगी बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार…
शांत आणि व्यापारमग्न राहिलेल्या जैन समाजाने अलिकडच्या काळात विविध आंदोलनांतून आपली राजकीय भूमिका ठसवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
झारखंडच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका; देशभरातून आदरांजली
राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतींच्या निवडणुका २७ टक्के इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासह आणि नव्या प्रभाग रचनेनुसारच होतील,…
शिवभोजन योजना सुरू ठेवण्यासाठी ६० कोटी रुपयांची गरज असताना फक्त २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे योजनेत काटकसर…
‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने या संघटनेने उत्तर प्रदेश आणि त्रिपुरा सरकारची मान्यता नसलेल्या मदरशांमधील विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्याच्या कारवाईला…
भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा स्थगित अवस्थेत आहे.
आदिवासींच्या हितासाठी संघर्ष करत राहणारा नेता अशी शिबू सोरेन यांची ओळख…
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारीदेखील दोन्ही सभागृहे कोणत्याही कामकाजाविना दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर रिजिजू यांनी केंद्र…
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे स्वत: जातीने चीनमधील कंपन्यांसोबत भागीदारीची चर्चा करीत आहेत, असे वृत्त होते. यासंबंधाने अदानी समूहाने…