ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये मानव-वाघ संघर्ष गंभीर वळणावर असून, याबाबतच्या उपाययोजनांऐवजी वनमंत्री गणेश नाईक यांना पंचतारांकित पर्यटनाची चिंता असल्याचे व्याघ्र…
अलीकडच्या काही वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या वाढत आहे. मनुष्यबळीचा ठपका ठेऊन मारण्यात आलेली ‘अवनी’ वाघीण जेवढी प्रसिद्ध…
संपूर्ण जगात वनक्षेत्राचा झपाट्याने ऱ्हास झाला आहे, भारतसुद्धा त्याला अपवाद नाही. वनक्षेत्राच्या ऱ्हासाबरोबरच वाघांच्या अधिवासातसुद्धा घट झाली आहे. शिवाय वाघांची…
ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील मुख्य मार्गावर पर्यटक लोकांचा गोंगाट, गाडीतून उतरून वाघांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी पर्यटकांमध्ये स्पर्धा सुरू असल्याने एकूणच व्यवस्थेवर…
ओडिशातून आलेल्या हत्तींनी ताडोबा-अंधारी व्याघरप्रकल्पातून काढता पाय घेतला आहे आणि आपला मोर्चा त्यांनी पोंभुर्णा गावाच्या दिशेने वळवला आहे. त्यामुळे ताडोबा…
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य तेथील वाघांमुळे आता देशभरातील पर्यटकांचे आवडीचे ठिकाण झाले आहे. टिपेश्वरमध्ये हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने येथे पर्यटकांची…