साधारण साठच्या दशकामध्ये ‘आयआयटी’सारख्या प्रतिष्ठित संस्थांत शिकलेले विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पाश्चात्त्य देशांत जायला आणि तेथेच रोजगार मिळवून स्थायिक व्हायला सुरुवात झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठतील अनागाेंदी कारभाराच्या अनेक तक्रारी असून श्रेयांक कमी असणाऱ्या अपात्र विद्यार्थ्यासही पदवी प्रमाणपत्रे दिली गेली.
महाविद्यालयांमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून रॅगिंग होण्याचे प्रकार घडतात. यातून विद्यार्थी मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या करण्याची शक्यता असते.
वेगाने बदलत्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात सुमारे आठ कोटी नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी तंत्रज्ञानाशी निगडीत साडेतास कोटी नवीन नोकऱ्या…