आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत २५ टक्के राखीव कोट्यातून खासगी शाळेत प्रवेश हवा असेल, तर ती शाळा विद्याथ्र्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरातीलच…
(विशेष प्रतिनिधी) पत्रकारितेमध्ये 13 वर्षांहून अधिक काळ कार्यरत. लोकसत्तामध्ये सात वर्षांहून अधिक काळ कार्यरत. शिक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, हवामान, संरक्षण, स्पर्धा परीक्षा, पुरातत्त्व, हे नियमित बातमीदारीचे विषय आहेत. तसेच या पूर्वी जाहिरात क्षेत्रात कॉपीरायटर म्हणूनही काम केले आहे. अनुवादक म्हणून चार पुस्तके प्रकाशित आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत २५ टक्के राखीव कोट्यातून खासगी शाळेत प्रवेश हवा असेल, तर ती शाळा विद्याथ्र्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरातीलच…
‘सन २०१६ मध्ये ऑस्ट्रियातील युरोपीयन जिओसायन्स युनियनच्या परिषदेत युनिव्हर्सिटी कॉर्पोरेशन फॉर ॲटमोस्फेरिक रिसर्च (यूसीएआर) येथील शास्त्रज्ञांसह झालेल्या चर्चेत कमी खर्चातील…
दहावी-बारावीचा सर्वाधिक निकाल लागणारा विभाग अशी ओळख असलेल्या कोकण विभागीय मंडळातून प्रत्यक्षात दहावीची आणि बारावीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या…
देशातील उच्च शिक्षण केवळ सैद्धांतिक असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्याने ते रोजगारक्षम ठरत नसल्याची चर्चा गेली काही वर्षे सुरू…
प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस योजनेला महाविद्यालये, विद्यापीठांकडून मिळणारा प्रतिसाद कमी आहे. केवळ राज्यातच नाही, तर देशपातळीवरही तशीच स्थिती असल्याचे दिसून येते.
राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षक भरतीप्रक्रिया शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येते. शिक्षण विभागाने या पदभरतीबाबतच्या चार नियमांत…
पुणे महापालिकेत ‘जेन झी’ पिढीने प्रथमच प्रवेश केला आहे. २२ वर्षीय विद्यार्थी सई थोपटे सहकारनगर पद्मावती प्रभागातून भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदी…
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) प्रभाव निर्माण केला आहे. उमेदवारांना प्रचाराला वेळ कमी मिळाल्यामुळे समाजमाध्यमी प्रचारावर जोर देण्यासाठी उमेदवारांकडून…
गेल्या काही दिवसांपासून शहरासह राज्यात असलेली थंडी आणखी काही दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत.
या अभ्यासात गवताळ प्रदेशांच्या अस्तित्वाकडे निर्देश करणाऱ्या २७ वनस्पती आढळून आल्या असून, पहिल्यांदाच अशा प्रकारचा अभ्यास करण्यात आला आहे.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी पदभरतीच्या जाहिराती येऊ लागल्या आहेत, पण पदभरती ‘नव्या सूत्रानुसार’ होण्यास अनेकांचा आक्षेप दिसतो…
पाचवी, आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा असल्याने प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करता येत नाही, शिष्यवृत्ती परीक्षा चौथी, सातवीलाच असावी असे शिक्षकांचे…