Page 11 of वाचक-लेखक News
उत्सव मानवाला आनंद देतात, प्रसन्नता मिळवून देतात. उत्सवामुळे संघशक्ती वाढून लोकहिताचे विधायक कार्य व्हावे बहुधा हाच उद्देश उत्सवांमागचा असावा.

पुराणातली वांगी पुराणात असं आपल्याला म्हणायची सवय असते. महाभारत काही पुराण नाही, पण आजच्या काळाचा संदर्भ लावून बघितलं तर ते…

मळवाट ही ‘पळवाट’च नसते का? ‘त्या’ रस्त्याने सगळेच जातात. फार सोपे असते ते. प्रवाहाच्या विरोधात जाण्यात वेगळी चमक, धमक दिसते.…
उन्हाळय़ाची सुट्टी लागली रे लागली की आताच्या मुलांना वेध लागतात ते एखाद्या शिबिराचे! पण अगदी जेमतेम २५-३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे…
अक्षर हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असतो, पण आपण चांगले कपडे घातले तर जसा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो, तसाच आपलं…
आपल्या परिचित व्यक्तींच्या जवळच्या नातलगाचे निधन होते. ती दु:खद बातमी समजल्यावर आपल्याला काही काळ धक्का बसतो. त्यातून सावरल्यावर मनात संभ्रम…
काळाची गणिते बदलायला लागली आहेत, माणसे बदलतात पण ज्यांच्याकडे एक सुंदर, संवेदनशील, निरागस मन आहे त्यांचे काय?
आपल्याला माहीत असलेले व सर्वपरिचित असलेले तीन ऋतू म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. त्यातला उन्हाळा संपत आलाय.

मज्जारज्जूवर ताण आला की पाठीचे स्नायू ताणले जातात. मग मानेचे खांद्याचे, कंबरेचे स्नायू दुखतात. कशामुळे पाठ दुखते याचे उत्तर शरीराची…

फार उशिरा आला पाऊस. अनोळखी वाटला. मी दार उघडलं नाही. खिडकीतून बोललो. आम्ही एकेकटी, सिंगल माणसं सेफ नसतो. त्याने मला…

पैसा अमाप झाला आहे ना? मग तो गुंतवा कशात तरी. आजकाल खूप पर्याय आहेत. पैसे गुंतवायला. सोन्यात गुंतवून काय फायदा?

‘‘काय बाई नशीब! मुलगी दिसायला एवढी सुंदर आहे, पण बिचारी अंध आहे हो!’’ अशी वाक्ये कानावर पडली की, वाटतं, अरे!…