Page 3 of वाचक प्रतिसाद News
‘नियोजनाचा दुष्काळ’ या अंकातील सर्व लेख अभ्यासपूर्ण व वास्तववादी वाटले. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथील प्रत्यक्ष पाहून दुष्काळाबद्दल वाचा फोडलीत, त्याबद्दल…
महाभारतातील युद्धाच्या काळात तेरा दिवसांमध्ये एक चंद्रग्रहण व एक सूर्यग्रहण अशी दोन ग्रहणे झाली होती.
जेएनयूत जे काही घडलं-पाहिलं त्याचं सत्यकथन सुयश देसाईने आमच्यासारख्या तरुणांपुढे मांडलं.
२६ फेब्रुवारीच्या अंकातील भूषण गद्रे यांची गुरुत्वीय लहरींबाबतची कव्हर स्टोरी उत्तम होती.