वसंत व्याख्यानमाला News

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित पुलोत्सवात २०१८ मध्ये डॉ. जयंत नारळीकरांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या वेळी त्यांचे…

वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘विचारांचा वसंत फुलविणारी व्याख्यानमाला’ या विषयावर प्रा. मिलिंद जोशी यांचे व्याख्यान झाले.

मलकापूर ग्रामपंचायतीने घालून दिलेल्या आदर्शाचे अनुकरण करीत राज्यातील सर्व महापालिकांनी मीटरद्वारे पाणीपुरवठा केला पाहिजे.

‘सामान्यांना परवडणारी घरे’ या विषयावर १६ मे रोजी होणाऱ्या चर्चासत्रात डी. एस. कुलकर्णी, सुधीर दरोडे आणि श्रीराम मोने यांचा सहभाग…

यूटय़ूबवर असलेलं टेड टॉक्स हे या व्याख्यानमालांचंच आधुनिक, व्यापक रुप आहे, असं म्हणायला हरकत नाही.

व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेतून देशाचा विकास होणार नाही. व्यवस्थाकेंद्रित यंत्रणा निर्माण केली तरच देशाला प्रगती साधता येईल, असा विश्वास ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश…

लोकप्रियता आणि लोकानुरंजन करण्याच्या उद्देशातून होत असलेले राजकारण हेच लोकशाहीपुढचे आव्हान असल्याचे मत विनय सहस्रबुद्धे यांनी रविवारी व्यक्त केले.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आणि मुंबई येथील प्रवेशाचा टोल बंद करता येणार नाही, असे स्पष्टकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिले.

व्यवस्था मजबूत झाल्याशिवाय कोणताही देश महासत्ता होणार नाही. त्यासाठी भारतामध्ये अर्थविषयक जाणीव समाजात रुजली पाहिजे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश…

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे वसंत व्याख्यानमालेच्या १४१व्या ज्ञानसत्राचे मंगळवारी (२१ एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
जगातील सर्व आजारांचे मूळ शरीरातील मणक्यांच्या मुळाशी असून मणक्यांची रचना व्यवस्थित ठेवल्यास कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागणार नाही.
लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या संचालित या वर्षांची वसंत व्याख्यानमाला गुरुवार दि १ मे पासून सुरू होत असून या वर्षी २१…