मान्सूनने यावर्षी पाठ फिरवल्यानंतर बंगालच्या खाडीकडून येणाऱ्या वाऱ्यांकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, या वाऱ्यांनीही आणि पाठोपाठ पावसानेसुद्धा पाठ फिरवली.…
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्कारावा लागल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीकडे राज्यातील नेतृत्वाने लक्ष केंद्रित केले आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पुन्हा…
पावसाअभावी राज्यातील संत्राबागांना धोका निर्माण झाला असून, मृगबहर फुटलाच नाही, तर आंबिया बहराची फळगळती वाढल्याने संत्री उत्पादकांसमोर संकट निर्माण झाले…