सुश्रुतसंहितेमध्ये तर स्पष्ट शब्दात पावसाळ्यात अतिजलपान टाळावे, असा सल्ला दिलेला आहे. इथे नेमक्या कोणत्या आजारांमध्ये पाणी पिण्याचे प्रमाण मर्यादेत ठेवावे,…
शहरात आठवड्यातील दर गुरुवारी पाणीबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर तांत्रिक कारणांमुळे दक्षिण पुण्यासाठी पाणीकपातीचे स्वतंत्र वेळापत्रक करण्यात आले आहे.
भामा-आसखेड धरणातून थेट जलवाहिनीव्दारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला प्रशासकीय स्तरावर गती देण्यात आली असून आतापर्यंत वरिष्ठ स्तरावर तीन बैठका झाल्या आहेत.