नाशिक विभागात एकुण एक हजार गावांचे नियोजन करून ८४१६ पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहेत.
नाशिक विभागात एकुण एक हजार गावांचे नियोजन करून ८४१६ पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहेत.
शहरातील वेगवेगळ्या भागातून सहा अल्पवयीन बालकांचे अपहरण झाल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले असतानाच पुन्हा एकदा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात या स्वरुपाचे…
मिहानसारख्या प्रकल्पांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील उद्योगवाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे चित्र निर्माण झाले असले
विकास प्रकल्पांना हिरवी झेंडी मिळावी म्हणून केंद्रात आणि राज्यात यंत्रणा राबवायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी दररोज प्रस्ताव येतात. त्यासाठी पर्यावरणीय…
ग्रामीण भागातून छोटे विक्रेते मोठय़ा प्रमाणात रोजगारासाठी येत असल्याने शहरामध्ये त्यांची संख्या वाढत आहे.
उसने घेतलेले दीड हजार रुपये परत केले नाही म्हणून नंदनवन झोपडपट्टीत एका युवकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकल्याप्रकरणी
कुपोषणाच्या गंभीर प्रश्नासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने
गेल्या काही वर्षांत थॅलेसेमिया आणि सिकलसेल रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असताना त्यासाठी रक्ताची गरज निर्माण झाली आहे
गांधी-नेहरू कालसुसंगत आहेत हे मोदी सांगत असताना काँग्रेस मात्र त्या कालसुसंगततेपासूनच तुटली.
कलावंताच्या घडणीच्या काळात प्रतिभा आणि सर्जनशीलता यांच्या साह्य़ाने प्रयोगशीलता आकाराला येऊ लागली.
मुंबईतल्या बगदादी ज्यूंचा इतिहास खोदून पाहणारे पुस्तक वर्षभर दुर्लक्षित राहिले.. या पुस्तकाने इतिहासकथन केले आहेच, पण काही न पटणारी विधानेही…
गोष्ट आहे ८० वर्षांपूर्वीची. उर्दूमध्ये १९३२ साली नऊ कथा आणि एका एकांकिकेचा संग्रह ‘अंगारे’ या नावानं प्रकाशित झाला.