मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने उरण मधील कामगार नेते तुकाराम कडू यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.
मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने उरण मधील कामगार नेते तुकाराम कडू यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.
लोकलच्या दारांना झेंडूच्या फुलांची तोरणे, रंगीबेरंगी चमकणाऱ्या कागदांची सजावट, पताकांच्या माळा, प्रसादाचा गोडवा आणि नृत्याच्या जल्लोषात लोकलमधला दसरा उत्साहात साजरा…
विजयादशमीच्या दिवशी सोने म्हणून वाटल्या जाणाऱ्या आपटय़ांच्या पानांमुळे वास्तवात निसर्गातला अक्षरश: सोन्यासारखा असणारा हा वृक्ष त्याच्या बहरापासून वंचित राहू लागला…
ठाणे शहरात दोन लाखांच्या बनावट नोटा सापडल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट सक्रिय झाल्याचा संशय…
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ठाण्यातील नौपाडा परिसरात दोन लाख रुपयांच्या बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटास ठाणे पोलिसांच्या…
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी फलटण येथे झालेल्या प्रचारसभेत भाजपवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. २५ वर्षांची युती तोडून भाजपने बाळासाहेबांनी…
विधानसभेचे तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या इच्छुकांना पदांची बक्षिसी देण्यास शिवसेनेने सुरुवात केली असून ठाणे शहर मतदारसंघातून उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले…
शिवसेनेचा टीकेचा रोख चुकीचा आहे. जिंकणाऱ्या पक्षावरच नेहमी टीका केली जाते. मात्र भाजप एक चांगला कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जात आहे,…
दुसऱ्याचे मन दुखावणारा एखादा संदेश तुम्ही आपल्या मैत्रिणीला पाठवला आणि त्याची तक्रार झाली तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. एखाद्या छायाचित्रामुळे…
गांधी जयंतीच्या निमित्ताने आजपासून देशभर ‘क्लीन इंडिया’ मोहीम सुरू होत आहे. या पाश्र्वभूमीवर स्वच्छतेच्या बाबतीत राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची स्थिती…
माझे शहर स्वच्छ शहर, माझी जबाबदारी या संकल्पनेतून महापालिकेने आणि जिल्हा परिषदेने अनेकदा शहरातील आणि जिल्ह्य़ातील विविध भागात लोकसहभागातून स्वच्छता…
अस्वच्छतेचा सर्वाधिक परिणाम होतोय तो पर्यावरणावर आणि त्या अनुषंगाने सर्व जीवसृष्टी प्रभावित होत आहे. मात्र, ही अस्वच्छता निर्माण करण्यास नागरिकच…