
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या झाल्याने राज्यातील मोठा पेच सुटला. मात्र, अद्यापही कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या खोळंबलेल्या आहेत.
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या झाल्याने राज्यातील मोठा पेच सुटला. मात्र, अद्यापही कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या खोळंबलेल्या आहेत.
स्वत:च्याच पाच बाळांची विक्री करुन दाम्पत्याची लाखोंची कमाई
राज्यभरातील कारागृहात बंदिस्त असलेल्या तब्बल ४२ हजारांपेक्षा जास्त कैद्यांसाठी केवळ एकच मानसोपचार तज्ज्ञ नियुक्त असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची भरती होण्यासाठी एमपीएसद्वारे परीक्षा घेण्यात येते.
दिल्ली आणि झारखंड या राज्यातील सायबर गुन्हेगार हे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
ठाणेदार धनंजय पाटील यांनी शोधाशोध सुरू केली. तीन तासांच्या प्रयत्नानंतर दोन्ही मुलींना रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेण्यात आले.
स्वयंघोषित समाज माध्यम विश्लेषकांचे थक्क करणरे कारनामे
अर्ध्यापेक्षा कमी किंमत किंवा एकावर एक मोफत अशी अनेक आमिष दाखवून सणासुदीत सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळय़ात ओढतात.
सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यांना मिळणाऱ्या बोनसमुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलीस विभाग अपवाद आहे.
प्रशिक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था, शस्त्रासह शारीरिक तंदुरुस्तीबाबतही प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर मात्र कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात येत नाही.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून हत्याकांडाच्या घटनांतही सातत्याने वाढ होत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात २ हजार ३३० हत्याकांडाच्या घटना घडल्या…
हे प्रकरण भरोसा सेलपर्यंत पोहचले. मात्र, चौघांपैकी तिघेजण मुकबधिर असल्यामुळे पोलिसांची पंचाईत झाली.