
हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग झाल्यानंतर आता मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.
हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग झाल्यानंतर आता मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.
अमली पदार्थ निर्मितीच्या एका प्रकरणात आरोपी असलेल्या साजिद इलेक्ट्रिकवाला याचे अपहरण दाऊदशी संबंधित टोळीने केले होते.
मुख्य सूत्रधाराने शेकडो कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. इंटरपोलच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू असून, लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
शहरातील शिक्षण संस्थांना धमक्यांचे सत्र सुरूच असून गेल्या दोन महिन्यांत १० हून अधिक आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षणिक संस्थांना धमक्यांचे ई-मेल…
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणात (जेएनपीए) ८०० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईत पोलीस शल्यचिकित्सा विभागाच्या अखत्यारितील शवागृहात एकूण २३० मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. तेथे सध्या ९१ बेवारस मृतदेह आहेत.
टोरेस गैरव्यवहारात राज्यातील १४ हजार १५७ गुंतवणूकदारांची फसवणूक करून १७७ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या फरार युक्रेनियन आरोपींनी यासाठी चार कोटी…
भारतावर झालेल्या सायबर हल्ल्यांनंतर पाकिस्तानवरही भारतीय हॅकर्सनी हल्ले करून १५०० हून अधिक संकेतस्थळे हॅक केली होती. सायबर कमांडर या सायबर…
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात १० लाखांहून अधिक हल्ले झाले असून त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.
सायबर फसवणूक व कायद्यातीन बदलांबाबत जनजागृती करण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून सायबर व कायदा साक्षरता मोहीम…
मुंबईत गेल्या १० वर्षांमध्ये गुंतवणूकीच्या नावावर फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षांत विविध गुंतवणूक योजनांद्वारे ५१ लाख गुंतवणूकदारांची…
खटल्यात सरकारी वकिलांनी ३२३ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवले. ३४ साक्षीदार फितूर झाले. त्यातील काही साक्षीदारांनी एटीएस तपासाबाबत गंभीर आरोप केले होते.