
अंजली कुलकर्णी

भटकेपणाच्या कविता
स्वतच्या अंतकरणाचा तळ ढवळून तिथे खोलवर नेमकं काय दडलंय, ते वर काढून न्याहाळण्याचा ध्यास कवीला लागतो.

अनुभवाचा तळ शोधणारी कविता
‘स्वप्नांच्या पडझडीनंतर’ हे कवितासंग्रहाचे शीर्षक यातील कवितांच्या आशयकेंद्राकडे निर्देश करणारे आहे.

मानवी नातेसंबंधांतील वैविध्यपूर्ण आयामांचा काव्यपट
या संग्रहाचे शीर्षक ‘काळा तुकतुकीत उजेड’ हे एका प्रतिमांकित सत्याकडे निर्देश करणारे आहे.

शिक्षणाच्या चळवळींत स्त्रिया
शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे ही कल्पना आपल्याकडे ब्रिटिशांच्या काळात आली.

आंदोलन ‘नशा’ उतरवण्याचं
व्यसनाधीन माणसं स्वत: तर बुडतातच, पण सोबत कुटुंबीयांच्या विशेषत: स्त्रियांच्या आयुष्याचा ‘विस्कोट’ करून टाकतात.

आत्मशोधाच्या कविता
अशी स्त्रीसंदर्भात नेहमीच दुर्लक्षित राहिलेली अपेक्षा अरबुने संयमितपणे, पण धीटपणे व्यक्त करतात.

सार्वजनिक आरोग्याची ‘आशा’
‘‘आदिवासी भागातलं कोणतंही मूल दगावतं, तेव्हा त्याच्या पाठीमागे अठरा सामाजिक कारणं असतात.

महिलाच व्हाव्यात विवेकवादाच्या वारसदार
तिसरा मुद्दा म्हणजे, धर्म कालसुसंगत असला पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे

आणीबाणी काळातील रणरागिणी
भूमिगत कार्यकर्त्यांना घरात गुप्तपणे ठेवून घेणे अशा विविध कामांमध्ये स्त्रियांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला.

नवनिर्माणांच्या शिल्पकार
जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली बिहार आंदोलनाचे रूपांतर एका मोठय़ा सत्याग्रही चळवळीत झाले

कामगार चळवळीतील वाघिणी
कामगारांतही स्त्री नेतृत्व चमकून उठले आणि भगिनीभावनेने अनेक प्रश्न तडीस लागले.

दलित चळवळ आणि स्त्रिया
दलित म्हणून आणि स्त्री म्हणून होणाऱ्या दुहेरी शोषणाचा काच दलित महिलांना होता.