यूएईने २०१७मध्ये सर्वात पहिल्यांदा कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रालयाची स्थापना केली. राष्ट्राच्या एआय धोरणानुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हाताळण्यासाठी प्रशिक्षित…
आसिफ अमीन बागवान हे लोकसत्ताचे वृत्तसंपादक असून गेल्या २२ वर्षांपासून पत्रकारिता आणि मुद्रित माध्यमात कार्यरत आहेत. तंत्रज्ञान, राजकारण, विज्ञान, इतिहास, नागरी प्रश्न हे त्यांच्या अभ्यासाचे आणि लेखनाचे विषय आहेत.
यूएईने २०१७मध्ये सर्वात पहिल्यांदा कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रालयाची स्थापना केली. राष्ट्राच्या एआय धोरणानुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हाताळण्यासाठी प्रशिक्षित…
‘मायथोस’चा वापर सायबर गुन्हेगार कोणतीही संगणकीय सुरक्षा भेदण्यासाठी करू शकतील. नेमकी हीच बाब गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)…
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीप लर्निंगचा प्रभाव वाढू लागल्यापासून त्याच्या संभाव्य धोक्याचा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिला.
India Population Census 2026 : पुढील वर्षभर चालणाऱ्या या जनगणनेची सांख्यिकी देशाचा आर्थिक, सामाजिक स्तर उलगडणार आहेच; पण देशाचा राजकीय…
एप्रिल २०२५मध्ये भारतातून ३३ लाख आयफोन अमेरिकेत निर्यात करण्यात आले तर, चीनमधून अवघे ९ लाख.
करोनाच्या साथीमुळे अचानक लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला उद्या (२२ मार्च) सहा वर्षे पूर्ण होतील. या निर्णयानंतर उत्तर भारतात झालेल्या कामगार…
आयटी कंपन्यांचा चालू आर्थिक वर्षातील ‘सीएजीआर’ अर्थात आर्थिक वृद्धीचा वार्षिक दर हा दोन टक्के इतका आहे. आर्थिक वर्ष २०१८ ते…
इंग्रजी मजकूर ‘टेक्स्ट’ स्वरूपात घेण्यात ‘सर्वम व्हिजन’ची अचूकता ८४ टक्क्यांहून अधिक ठरली. त्या तुलनेत जेमिनाय (८० टक्के) आणि चॅटजीपीटी (६९.८०)…
सौदीमध्ये मद्यविक्री ठरावीक नागरिकांसाठी खुली करणे, या निर्णयाकडे या देशाच्या बदलत्या धोरणांचा भाग म्हणून पाहिले जात आहे.
अॅपवरील एका क्लिकद्वारे दारात कार उभी करणाऱ्या एका भारतीय कंपनीनं आरामदायक जीवनशैलीला नवं परिमाण दिलं. त्याच वेळी अर्धशिक्षित, अर्धकुशल लोकसंख्येपैकी…
वापरकर्त्यांना सायबर फसवणुकीपासून सावध करणारे ॲप म्हणून ‘संचारसाथी’ची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. मात्र, या ॲपमुळे वापरकर्त्यांच्या खासगीपणाचा भंग होण्याची दाट…
कृत्रीम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा अंतर्भाव सर्वच क्षेत्रांत होऊ लागला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बहुतांश कामे ‘एआय’मार्फत होऊ लागली आहेत.