scorecardresearch

अतुल सुलाखे

Vinoba-Bhave-Vicharmanch-1-1
साम्ययोग : तोडी भवपाश पांडुरंगे

संत नामदेवांवर विनोबांचे विशेष प्रेम होते. विनोबा त्यांचे वर्णन प्रेमळ संत असे करत. भूदान यात्रेत नामदेवांच्या भक्तीचे आणि प्रेमाचे स्मरण…

Vinoba-Bhave-Vicharmanch-1-1
साम्ययोग : क्रौर्य ते औदार्य

एकाअर्थी भूदानासाठी आवश्यक असणारी मनांची मशागत त्यांनीच केली. पुढे विनोबांनी भूदानाचे बीज पेरले. या दोहोंच्या प्रयत्नांमुळे कम्युनिस्टांची आणि पोलिसांची दडपशाही…

Vinoba-Bhave-Vicharmanch-1-1
साम्ययोग : सत्य संकल्पाचा दाता नारायण

पोचमपल्लीमधील लोकांनी ८० एकर जमिनीची मागणी केली. विनोबा म्हणाले, ‘एवढी जमीन तुम्हाला मिळवून दिली तर तुम्ही ती सामुदायिक पद्धतीने कसाल…

Vinoba-Bhave-Vicharmanch-1-1
साम्ययोग : भक्त भू-माउलीचे मैत्र जीवांचे

‘माउली’ शब्द रूढ केला तो ज्ञानोबांनी. ज्ञानेश्वरीमध्ये या शब्दाचा इतका वैविध्यपूर्णरीतीने आणि नितांत सुंदर उपयोग आहे की एका ठिकाणी ज्ञानदेवांनी…

Vinoba-Bhave-Vicharmanch-1-1
साम्ययोग : चिंतन साम्याचे नाम रामाचे

व्यास आणि कालीदास यांचे हे रूपांतरित काव्यांश आणि भूदान यांचा निकटचा संबंध आहे. विनोबांनी तशी योजना जाणीवपूर्वक केली नसेलही परंतु…

ताज्या बातम्या