
विनोबा भूदानात लोकांशी सतत संवाद साधत. त्यात अभ्यास, कळकळ आणि क्रांतिकारी विचार असत. त्यांचा हा संवाद संकलित करणे ही एक…
विनोबा भूदानात लोकांशी सतत संवाद साधत. त्यात अभ्यास, कळकळ आणि क्रांतिकारी विचार असत. त्यांचा हा संवाद संकलित करणे ही एक…
‘सार्थ’ म्हणजे योग्य वा नेमका आणि ‘वाह’ म्हणजे नेणारा किंवा वहन करणारा. भारतात आणि या उपखंडातील व्यापारी समूहांना या सार्थवाहांचा…
संत नामदेवांवर विनोबांचे विशेष प्रेम होते. विनोबा त्यांचे वर्णन प्रेमळ संत असे करत. भूदान यात्रेत नामदेवांच्या भक्तीचे आणि प्रेमाचे स्मरण…
तेलंगणाहून विनोबा पवनारला परत आले. त्यांच्यासमोर भूदानाच्या रूपाने सामाजिक समत्वाचा नवा मार्ग विस्तारला होता.
एकाअर्थी भूदानासाठी आवश्यक असणारी मनांची मशागत त्यांनीच केली. पुढे विनोबांनी भूदानाचे बीज पेरले. या दोहोंच्या प्रयत्नांमुळे कम्युनिस्टांची आणि पोलिसांची दडपशाही…
गीताईची रचना करताना विनोबांना पाचव्या अध्यायाने अडवले. कर्म श्रेष्ठ की संन्यास हा प्रश्न त्यांना उलगडत नव्हता.
पोचमपल्लीमधील लोकांनी ८० एकर जमिनीची मागणी केली. विनोबा म्हणाले, ‘एवढी जमीन तुम्हाला मिळवून दिली तर तुम्ही ती सामुदायिक पद्धतीने कसाल…
‘माउली’ शब्द रूढ केला तो ज्ञानोबांनी. ज्ञानेश्वरीमध्ये या शब्दाचा इतका वैविध्यपूर्णरीतीने आणि नितांत सुंदर उपयोग आहे की एका ठिकाणी ज्ञानदेवांनी…
‘‘सगळय़ा जगात अंधार दाटला आहे. आपल्या देशातही जुना प्रकाश मंदावला आहे. एकूणच अंधारले आहे.
व्यास आणि कालीदास यांचे हे रूपांतरित काव्यांश आणि भूदान यांचा निकटचा संबंध आहे. विनोबांनी तशी योजना जाणीवपूर्वक केली नसेलही परंतु…
विनोबा, हिंसेने होरपळलेल्या तेलंगणमध्ये सर्वोदय संमेलनाच्या निमित्ताने गेले. ३० दिवस आणि ३५० मैलांची पदयात्रा केली.
देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याचे स्वागत अपार हिंसेने झाले. कोणत्याही हिंसेची पहिली झळ समाजातील वंचित घटकांना बसते.