स्थानिक दादा आणि नगरसेवक अशांच्या संगनमताने ही बेकायदा बांधकामे सर्रास उभारण्यात येत आहेत.
स्थानिक दादा आणि नगरसेवक अशांच्या संगनमताने ही बेकायदा बांधकामे सर्रास उभारण्यात येत आहेत.
महाराष्ट्र शासनाने कल्याण-डोंबिवली पालिकेचा ‘स्वच्छ भारत अभियाना’चा विकास आराखडा मंजूर केला आहे,
शहराचा बसलेला कलंक कायमचा पुसून काढण्यासाठी शहरातील विविध स्तरांतील मंडळी एकत्र आली आहेत.
(सीएनजी) पंप सुरू करण्यासाठी महानगर गॅसकडे या भागातील काही व्यावसायिकांनी सहा प्रस्ताव दाखल केले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील ठरावीक अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा शिक्का बसल्याचे अगदीच स्पष्ट आहे.
बारवी धरणातून कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई परिसराला पाणीपुरवठा केला जातो.
कळव्यापासून दिवापर्यंत आणि पुढे २७ गावांपर्यत सलग ७५ तास पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवासी हैराण झाले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचा परिसर तसेच २७ गावांमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक पाणीकपात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत समावेश झालेल्या २७ गावांचा र्सवकष विकास व्हायला हवा,
कल्याण-डोंबिवली शहरांत आतापर्यंत ६७ हजार ४७४ अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत.
विकासकांना मालमत्ता कर विभागाने दंडाच्या माध्यमातून अभय दिल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे
कल्याण डोंबिवली महापालिकेचा मालमत्ता कर वर्षांनुवर्षे थकीत राहतोच कसा, असा प्रश्न गेली अनेक वर्षे येथील सर्वसामान्यांना सतावत होता. महापालिकेत ज्येष्ठ…