‘मी कोण?’ हा प्रश्न मनात जागा होण्याचीच उसंत हे जग मिळू देत नाही. मला समजू लागण्याआधीच जगानं माझं नाव मला…
‘मी कोण?’ हा प्रश्न मनात जागा होण्याचीच उसंत हे जग मिळू देत नाही. मला समजू लागण्याआधीच जगानं माझं नाव मला…
माणसालाच मृत्यूची भीती का वाटते? एखाद्या विषाणूची बाधा होऊ नये, असे इतर जीवांना वाटत नाही का?
अंतरंगातील त्याची सद्गुरूमयता, सद्गुरू शरणता, सद्गुरू भावमयता कधीच भंगत नाही.
ती आंतरिक जडणघडण आणि आंतरिक धारणेवर अवलंबून आहे, हे सत्य योगी जगत असतो.
प्राणशक्तीमुळे इंद्रियांना बळ मिळतं, त्यांचं चलनवलन होतं. या प्राणशक्तीचा आधार असतो तो प्राणवायू.
वृक्षापासून परिस्थितीचा स्वीकार शिकल्याचं अवधूतानं सांगितलं. दुसरी गोष्ट वृक्षानं शिकवली ती म्हणजे आतिथ्य.
अमृतवल्ली लावली तर अमृतयोग साधेल; विषवल्ली लावली आणि जोपासली, तर भवदु:खाचं विषच पचवत जगावं लागेल.
थोडय़ा थोडय़ा वृत्तीपालटाच्या संस्कारांचं पाणी घातल्याशिवाय अंत:करणातील भक्तीचं बीज अंकुरणारच नाही
जो अपराध करतो त्याच्यावर अपकार न करता त्याचं हितच साधून द्यायचं, हा पृथ्वीचा गुण अवधूत सांगतो. इ
एखाद्याचा गुण हा प्रेरणा देऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्यातील गुरुत्व ओळखता येतं,