अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र भक्तांना दिलासा देतो.
अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र भक्तांना दिलासा देतो.
अवधूताला त्याच स्थितीत या चराचरातील गुरुतत्त्वाचा प्रत्यय येत गेला.
माणूस जन्मापासून देहभावात जगत असल्यानं तो बाह्य़ावरूनच स्वत:ची ओळख स्थापित करू पाहतो.
बुद्धीला मायामयतेचा बोध, मनात मायेचंच मनन आणि चित्तात मायेचंच अविरत चिंतन सुरू राहतं
देहबुद्धीपलीकडे एक पाऊलही ज्याला टाकता येत नव्हतं त्याला साधनेच्या उच्च शिखराकडे नेत आहेत!
परम तत्त्वाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीची आस आणि आवड नसणं, हीच खरी भक्ती आहे
साधकाला या ओढी कशा अडकवतात, हे एकनाथ महाराजांनीच ‘चिरंजीव पदा’त मांडलं आहे आणि ते प्रत्येक साधकानं मुळात वाचलं पाहिजे.
वस्तूचं बाह्य़रूप पालटणं, माणसाचं लिंगरूप पालटणं, अदृश्य होणं; आदी गोष्टी त्यांच्या चरित्रात आहेत.
अर्थात सर्वच प्रकारचे पशू-पक्षी हे त्यांच्या त्यांच्या इंद्रियगत विषयसुखात आसक्त आहेत.
देहभावात जगत असतानाही देहातीत असल्याची सूक्ष्म जाणीव त्याच्या बोलण्यातून प्रकट होते.