
‘‘माणसाची इच्छा मात्र अशी असते की, पाप तर करता यावं, पण त्याचं फळ भोगायला लागू नये
‘‘माणसाची इच्छा मात्र अशी असते की, पाप तर करता यावं, पण त्याचं फळ भोगायला लागू नये
आपण जन्मापासून सुख मिळवण्यासाठीच धडपडत असतो. आयुष्याच्या मध्यावर येता येता आपल्या मनात विचारांचा झंजावात सुरू होतो.
देह, परिस्थिती आणि जग हे सगळं काळाच्या अधीन, काळाच्या चौकटीत बद्ध असतं.
जन्मापासून देहाला काळ असा अलगद ग्रासत आहे, की त्याचं भान लोपलेलं आहे.
शिष्यानं त्याची सर्व भावानिशी पूजा केली पाहिजे. आता, आधी खरा सद्गुरू लाभायला हवा,
आपल्या आतच आनंद आहे, असं संत सांगतात. आपल्याला मात्र त्याचा अनुभव नाही आणि म्हणूनच ते पटत नाही.
तो साकार आहे, निराकार आहे आणि या दोहोंच्या पलीकडेही आहे. तो स्थूल आहे,
इंद्रियांचा वापर करीत मनच जगाच्या संगामध्ये लिप्त असतं. या मनालाच जगाची भक्ती करण्याची सवय जडलेली असते.
आता त्याची भक्ती म्हणजे काय हो? भक्ती म्हणजे त्याच्या देहाची वा समाधीची पूजाअर्चा नव्हे!
अख्ख्या जगात शांतीचा शोध सुरू आहे. अख्खं जग आज अशांतीनं व्याप्त आहे.
देहासोबत देहाची सावली असते. ती सावली काही खरी नसते. देहावाचून तिला स्वतंत्र अस्तित्व नसते.