scorecardresearch

चैतन्य प्रेम

९९. अभेद-दर्शन

जे काही आपल्याकडून घडत आहे, होत आहे त्यात त्या परमतत्त्वाचंच स्मरण अविरत असल्यानं ते त्याचंच भजन आहे, हे कवि सांगतो.

९४. भयनिरास

आपलं जगणं त्या तत्त्वाशी विसंगत तर नाही ना, याची तो क्षणोक्षणी सूक्ष्म पडताळणी करीत असतो.

८९. मुख्य भजन

काया, वाचा, मन आणि इंद्रियांद्वारे माझ्याकडून जे जे काही कर्म घडत आहे, ते ते तुला अर्पण असो, या भावनेचं स्मरण…

८७. इत:पर

नवनारायणांतील कविदेखील नकारात्मकतेचा मार्ग त्यागून सकारात्मकतेकडे वळवत आहे.

८५. दीप-पतंग

एखाद्या सत्पुरुषाचा संग निमिषार्धभरासाठी जरी मिळाला, तरी भवदु:खाचा निरास होण्याची प्रक्रिया सुरू होते, असं जनक राजानं सांगितलं.

८१. विश्वकणव

माणसाचा चेहरा हाच जणू त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं आणि जीवनातील तृप्तीच्या पातळीचं प्रतिबिंब असतो.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या