दुसरं असं की, सर्वत्र भगवंत दिसतो म्हणजे तो सगुणातच दिसत असला पाहिजे, असं नव्हे.
दुसरं असं की, सर्वत्र भगवंत दिसतो म्हणजे तो सगुणातच दिसत असला पाहिजे, असं नव्हे.
जे काही आपल्याकडून घडत आहे, होत आहे त्यात त्या परमतत्त्वाचंच स्मरण अविरत असल्यानं ते त्याचंच भजन आहे, हे कवि सांगतो.
सर्व भयांमध्ये भवभय हे अत्यंत कठीण आहे. ते मनातून जाणं मोठं कठीण आहे. पण ते भवभयदेखील भक्तीनं ओसरतं, असं कवि…
आपलं जगणं त्या तत्त्वाशी विसंगत तर नाही ना, याची तो क्षणोक्षणी सूक्ष्म पडताळणी करीत असतो.
आपला प्रपंच मनानं भगवंताला अर्पित करून देहानं कर्तव्यकर्म करीत राहणं, हे मुख्य भजन आहे
काया, वाचा, मन आणि इंद्रियांद्वारे माझ्याकडून जे जे काही कर्म घडत आहे, ते ते तुला अर्पण असो, या भावनेचं स्मरण…
नवनारायणांतील कविदेखील नकारात्मकतेचा मार्ग त्यागून सकारात्मकतेकडे वळवत आहे.
पेटत्या दिव्यावर पतंग आकर्षित होऊन झडप घालतो आणि स्वत:च जळून खाक होतो.
एखाद्या सत्पुरुषाचा संग निमिषार्धभरासाठी जरी मिळाला, तरी भवदु:खाचा निरास होण्याची प्रक्रिया सुरू होते, असं जनक राजानं सांगितलं.
माणसाचा जन्म आणि अलौकिक क्षमतांनी युक्त असा मनुष्य देह लाभूनही माणूस खरा लाभ घेत नाही
एकतर पापाकडे ओढा असेल, तर पाप तरी अधिक होईल किंवा पुण्याकडे ओढा असेल तर पुण्य निश्चितच अधिक होईल.
माणसाचा चेहरा हाच जणू त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं आणि जीवनातील तृप्तीच्या पातळीचं प्रतिबिंब असतो.