मनाची तळमळ कायम ठेवून, देहबुद्धी कायम ठेवून कितीही साधना केली, तरी काही उपयोग नाही.
मनाची तळमळ कायम ठेवून, देहबुद्धी कायम ठेवून कितीही साधना केली, तरी काही उपयोग नाही.
सगळ्या गोष्टींपासून जो तटस्थ होतो, तो आंतरिक समाधी अवस्थेत असतो, असं लोकांना वाटतं.
भगवंताचं स्मरण सहजतेनं टिकू लागतं. आपल्या जीवनावर भगवंताची सत्ता आहे, हे जाणवू लागतं.
बरेचदा बुद्धीला पटतं की, मनाची ओढ चुकीची आहे, मन जी इच्छा बाळगून आहे ती व्यर्थ आहे.
जिथं विसंगती नसते तिथं समाधानच असतं. तर असं या तिन्हीं गोष्टींत समाधान भरून गेलं आणि मग तेदेखील कृष्णार्पणच झालं!
आपण ज्याच्या डोईवर केस नाहीत त्याला बोडका म्हणतो. पण इथं बोडका या शब्दाचा वेगळाच अर्थ आहे.
अवधानपूर्वक जगणाऱ्या भक्ताच्या जीवनव्यवहारातच निर्लिप्तता, अलिप्तता आणि विशुद्ध जाणीव विलसत असते.
बाहेरच्या घडामोडींकडे ते अगदी अलिप्तपणे पाहात असतं आणि त्याच्या प्रभावापासून ते मुक्त असतं.
मिथ्या म्हणजे काय? तर एका क्षणी ते जसं दिसत असतं, भासत असतं तसं ते पुढच्या क्षणी राहात नाही.
संपूर्ण जीवनव्यवहार करताना इंद्रियं भगवद्भावानं कशी वर्तू लागतात, या ओव्यांचा उल्लेख केला.
इंद्रियांचे व्यवहार हेच जणू भजन होतं. डोळ्यांचं पाहणं, कानांचं ऐकणं, मुखाचं बोलणं हे सारं सारं भक्तीप्रेमानं माखलेलं असतं.