चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com शुभ कर्माची म्हणजेच सत्कर्माची शुभ फळं असतात, तर अशुभ कर्माची म्हणजेच दुष्कर्माची वाईट फळं असतात. सत्कर्मानी पुण्यप्राप्ती…
चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com शुभ कर्माची म्हणजेच सत्कर्माची शुभ फळं असतात, तर अशुभ कर्माची म्हणजेच दुष्कर्माची वाईट फळं असतात. सत्कर्मानी पुण्यप्राप्ती…
भरताच्या या बोधानं राजा अंतर्मुख झाला आणि खऱ्या अर्थानं उपासनेला लागला.
तू एवढा धष्टपुष्ट दिसतोस, तर तुला साधं पालखीचं ओझं उचलता येत नाही का, रस्त्यानं नीट चालता येत नाही का, असं…
हरणाच्या जन्माला आल्यावरही त्या तपबळानं त्याला गतजन्माचं स्मरण राहीलं होतं!
भागवतधर्माचा इतिहास मग नारद सांगू लागले. वसुदेवानं जो प्रश्न केला होता, तोच जनकानंही नऊ आर्षभांना केला होता.
भागवतधर्माच्या आचरणामुळे देवद्रोही आणि विश्वद्रोहीही तरून जातात! ही एक फार वेगळीच संकल्पना नाथांनी मांडली आहे.
जरासंध हा कृष्णाचा वैरी आणि तुझी कृष्णाच्याही सभेत आणि जरासंधाच्याही घरी समान ये-जा आहे.
खरा जो सद्गुरू आहे त्याच्या प्राप्तीसाठी माणसानं प्रयत्न केला पाहिजे. ती प्राप्ती सोपी मात्र नाही.
जगात आई आणि बाप हे दोन स्वतंत्र असतात, पण इथं सद्गुरूरूपात मायबापपण एकवटलं आहे.
दुसऱ्या अध्यायात तो सुरू झाला आहे आणि या अध्यायात संपूर्ण एकादश स्कंधाचं सारही सांगितलं आहे.