मुंबईत अनेकदा अनेक जण नियम तोडून रेल्वेमार्गावरही चालताना दिसतात.
मुंबईत अनेकदा अनेक जण नियम तोडून रेल्वेमार्गावरही चालताना दिसतात.
आपल्याकडे आलेला माणूस बरावाईट कसाही असो, सत्पुरुष त्याचा स्वीकार करून त्याला सन्मार्गाला आणतात.
अग्नितत्त्वाला आपण गुरू का मानलं, हे सांगताना अवधूत अग्नी आणि सत्पुरुषातील समान लक्षणं प्रकट करीत आहे.
कुणीही तपश्चर्यारत असला तर तो आपलं पद घेईल, ही भीती देवराज इंद्राला असते, असं अनेक पुराणकथांतही सांगितलं आहे.
परमतत्त्वाशी सदोदित ऐक्यतेचा योग ज्याला सहज लाभलेला असतो, तोच खरा योगी असतो.
आपल्या अंत:करणातील वाईटही या प्रवाहात वाहून जाईल, चित्त शुद्ध होईल, ही श्रद्धाही असते.
पाणी हा गुरू कसा झाला, हे सांगताना अवधूत हा योग्याची महती अवचित गाऊ लागला
जलतत्त्वाकडून आपण निर्मळता, कोमलता आणि माधुर्य हे गुण आत्मसात केले
आकाशाकडून अभेदपणा, सर्वव्यापक असूनही अलिप्तपणा हे गुण आपण ग्रहण केले.
जगात विखुरलेल्या मनाला गोळा करण्यासाठी एका केंद्रबिंदूची गरज असते
प्रपंचात गुंतून असलेल्या मनावरचा प्रपंच-प्रभाव सहजासहजी दूर होत नाही. प्रपंच दोन प्रकारचा असतो
श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत की, ‘‘जे माझी निंदा करतात, त्यांना मी कळलो नाही; पण जे माझी स्तुती करतात, त्यांनाही मी कळलो…