scorecardresearch

चंद्रशेखर बोबडे

शैक्षणिक कर्जाच्या थकबाकीत वाढ ; देशभरात ८९ हजार ४७७ कोटींचे कर्ज थकीत; एक लाखाहून अधिक खातेदारांचे परतफेडीकडे दुर्लक्ष

३१ डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण देशातील २२ लाख ५६ हजार ८५१ खातेदारांकडे ८९ हजार ४७७ कोटी रुपयांचे शैक्षणिक कर्ज थकीत…

nag grocery
परप्रांतीयांकडून अधिक धान्य उचल ; राज्यातील शिधापत्रिकाधारकांकडून कमी उचल; ४९ हजार ९९९ जणांकडून ‘पोर्टेबिलिटी’ योजनेचा लाभ

करोना काळात स्थलांतरितांना त्यांच्याकडे असलेल्या शिधापत्रिकेवर (रेशन कार्ड) देशात कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळावे म्हणून केंद्र शासनाने सुरू केलेल्या…

सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसरा

रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे.

बाल विवाहांच्या नोंदीत तिपटीने वाढ

२०१६ ते २०२० या पाच वर्षांच्या काळात बालविवाह प्रतिबंध कायदा २००६  अंतर्गत नोंदवलेल्या बालविवाहांच्या प्रकरणात १६ वरून ५० म्हणजे तिप्पट…

औषधी वनस्पतींच्या लागवडीत राज्य दहाव्या स्थानी

औषधी वनस्पतीच्या लागवड क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून केंद्रीय आयुष मंत्रालयाने २०१५-१६ ते २०२०-२१ या पाच वर्षांसाठी विशेष अभियान राबवले.

संरक्षित स्मारकांना भेट देणाऱ्यांची संख्या घटली, खर्च वाढला; प्रवेश तिकीट विक्रीत २५ कोटींची घसरण

२०१९-२० मध्ये अजिंठा लेण्यांना प्रवेश तिकिटातून २ कोटी ६ लाख, ३९ हजार  रुपये प्राप्त झाले होते.  २०२०-२१ मध्ये ही संख्या…

विश्लेषण : ‘स्मार्टसिटी’ योजनेची देशभर परवड..

२५ जून २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली. ‘स्वच्छ भारत’ वा ‘मेक इन इंडिया’ यांसारख्या घोषणांनंतर…

राज्यात ‘स्मार्टसिटी’ योजना संथच ; पिंपरी-चिंचवडसह सहा शहरांचा केंद्रीय निधी पडून

प्राप्त माहितीनुसार, २५ जून २०१५ मध्ये केंद्र सरकारने ‘स्मार्टसिटी’ योजनेची घोषणा केली होती.

mantralay
राज्याच्या १० विभागांची कामगिरी असमाधानकारक

राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा तत्परतेने सर्वसामान्य नागरिकांना मिळाव्या म्हणून राज्यात लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची…

पक्ष यंत्रणा ढिम्म तरीही विदर्भात काँग्रेसला यश; राज्यात सर्वाधिक जागा मिळविणारा भाजप दुसऱ्या क्रमांकावर

सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्ष भाजपनेत्यांनी त्यांचे गड राखले तर काहींना फटका बसला.

भाडेतत्वावर शेती करणाऱ्यांचे प्रमाण राज्यात ५.६ टक्के; पीकहानीच्या नुकसान भरपाईपासून वंचित

भाडेतत्त्वावर शेतीचा करार तोंडी स्वरूपाचा आपसी सामंजस्यातून केला जातो. त्याला वैधानिक रूप नसते. वर्षाला विशिष्ट रक्कम घेऊन किंवा खर्च आणि…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या