
डॉ. पंडित या जेएनयूच्याच माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी जेएनयूमधून पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पूर्ण केली आहे.
डॉ. पंडित या जेएनयूच्याच माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी जेएनयूमधून पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पूर्ण केली आहे.
आतापर्यंत राज्य परीक्षा परिषद ते मंत्रालय अशी या गैरव्यवहाराची व्याप्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय द्वीपकल्पातील (पेनिन्शुला) गवताळ प्रदेशांत प्रदेशनिष्ठ वनस्पती नसण्याच्या समजाला छेद देणारे संशोधन पुढे आले आहे.
प्रशांत महासागरातील टोंगा द्वीपसमूहाजवळ १५ जानेवारी रोजी समुद्रातळाशी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे परिसरातील अनेक देशांना सुनामीचा इशारा देण्यात आला.
पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ असलेल्या सोनघंटा या वनस्पतीच्या धोक्याचे मूल्यांकन इंटरनॅशनल यूनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मानकांनुसार…
प्रसिद्धिपत्रक काढून आयोगाकडून देण्यात आला स्पष्ट इशारा ; जाणून घ्या आणखी काय सांगितलं आहे.
अकरावीला प्रवेशासाठी होणारा गोंधळ आणि किचकट प्रक्रिया सोडवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून एका मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नव्या अर्ज प्रणालीवरील खाते अद्ययावत करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी आयोगाने सूचना जारी केली आहे.
मगरपट्टा, खराडी आयटी पार्कला जाणारे नोकरदार यांच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.
सध्या राबवल्या जात असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानावर १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
सरकारी हस्तक्षेप हे अंतिम वर्षांच्या परीक्षांच्या गोंधळाचं कारण आहे.