
दैनंदिन संकलन १ कोटी ७० लाख लिटर होत असले तरीही १ कोटी १० लाख लिटरचा वापर भुकटी आणि बटर उत्पादनासाठी…
दैनंदिन संकलन १ कोटी ७० लाख लिटर होत असले तरीही १ कोटी १० लाख लिटरचा वापर भुकटी आणि बटर उत्पादनासाठी…
इंडोनेशिया आणि मलेशियाने पामतेल धोरणांत बदल करून जागतिक बाजारातील पामतेलाचा पुरवठा नियंत्रित केला आहे. त्याचा परिणाम म्हणून पामतेलाची स्वस्ताई इतिहासजमा…
भाजपमध्ये मिळणारे महत्त्व, मंत्रिमंडळात झालेला समावेश, बीडमधील पराभव, मराठवाड्यातील बिघडलेले सामाजिक वातावरण व ते दुरुस्त करण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न या…
दक्षिण भारतातील काही राज्ये वगळता महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात यंदा कडक उन्हाळ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. प्रामुख्याने उत्तर भारत, मध्य…
राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, नंदूरबार आणि लातूर या प्रमुख कांदा उत्पादक…
रब्बी, उन्हाळी कांदा लागवडीतून यंदा सुमारे १०६.८ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. पण राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता…
गत हंगामातील साखर तारण कर्ज, अल्प मुदतीचे आणि मध्यम मुदतीच्या कर्ज, असे एकूण १० कोटी ५३ लाख २१९ रुपये कर्ज…
ला निना कमकुवत असल्यामुळे आणि मार्चपर्यंतच सक्रिय राहण्याची शक्यता असल्यामुळे मोसमी पावसावर फारसा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाही. ला निना…
राज्यात होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड गतवर्षाच्या तुलनेत ७० हजार हेक्टरने वाढून ५.३४ लाख हेक्टरवर गेली आहे.
उसाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे चालू हंगामातील १६ कारखाने बंद झाले आहेत. परिणामी राज्यातील सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत.
देशातील कृषी रसायन उद्योगांची एकूण उलाढाल ७५ हजार कोटींवर गेली आहे, त्यात देशांतर्गत वापराच्या कृषी रसायनांची बाजारपेठ ३० हजार कोटींवर…
२०२३-२४ या आर्थिक वर्षात दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या इतिहासात सर्वाधिक १७१ कोटी लिटर दूध संकलन झाले आहे. दूध संकलनात नेमकी…