
या औद्योगिक समूहात फक्त आदिवासी तरुण, आदिवासी महिला आणि आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी भाडेतत्त्वावर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या…
या औद्योगिक समूहात फक्त आदिवासी तरुण, आदिवासी महिला आणि आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी भाडेतत्त्वावर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या…
देशभरात सध्या सोयाबीनचा प्रश्न गंभीर झाला आहे. अगदी निती आयोगानेही सोयाबीन प्रश्नी घेतलेल्या भूमिकेवरून टीकेची झोड उठवली जात आहे. जागतिक…
राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी पोटी नाफेड आणि एनसीसीएफला हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ सुरू आहे. गत दोन महिन्यांपासून या हॅकेथॉनची तयारी…
सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी-विक्री सुरू असली, तरीही सरकार बाजारात हस्तक्षेप करून हमीभावाने खरेदी करीत नाही. त्यामुळे अनेकदा…
केंद्र सरकारकडून देशभरात तुरीची हमीभावाने खरेदी केली जाते. राज्यात सुमारे शंभर दिवस तूर खरेदीची प्रक्रिया सुरू होती, तरीही तूर खरेदीचा…
उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढीचा दावा असणाऱ्या ताणसहनशील ‘डीआरआर धान १०० (कमला)’ आणि ‘पुसा डीएसटी राइस १’ या दोन जातींची घोषणा…
बंद संकेतस्थळ कधी सुरू होणार, या बाबत विभागाचे अधिकारीही अनभिज्ञ आहेत. या प्रशासकीय सावळ्या गोंधळामुळे नव उद्योजकांचा हिरमोड होत आहे.
एक रुपयात पीकविमा योजना सुरू झाल्यानंतर पीकविम्याचे अर्ज २०२२ – २३ मध्ये ९६ लाखांवरून १ कोटी ४ लाखांवर आणि २०२३…
योजनेत केलेल्या बदलांमुळे विमा हप्त्यात झालेली वाढ आणि अंमलबजावणी खर्च मिळून सुमारे सहा हजार कोटी रुपये जादा मोजावे लागले.
शेतीतील भांडवली गुंतवणूक कमी होत आहे. त्यामुळे भांडवली गुंतवणूक करून शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कमी खर्चात कांदा साठवणूक केंद्र उभारण्यात यावे. विकिरण प्रक्रियेची सुविधा उभी करून सरकारी पैशाचा अपव्यय करून नये, अशी मागणी होत…