
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणाला हा गेल्या वर्षभरापासून वादाचा विषय बनला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणाला हा गेल्या वर्षभरापासून वादाचा विषय बनला आहे.
कृषी प्रदर्शनाच्या नावावर राजकीय मतपेढी बांधण्याची एक संधी राजकीय नेत्यांकडे चालून आली आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या साखरेच्या पट्टय़ात ऊसदराचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यावर कोल्हापूर जिल्ह्य़ाला सत्तेत चांगले स्थान मिळाले.
सावध नसलेल्या व्यक्तीला बेसावध क्षणी गाठून केलेली राजकीय कूटनीती आजच्या राजकारणाचा दर्जा अधोरेखित करणारा आहे.
राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणाचा कायमचा शत्रू असे म्हटले जाते.
आगामी निवडणुकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित सामोरे जाण्याचे ठरवले आहे.
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.
लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शुक्रवारपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
ऊस हंगाम सुरु झाला असला तरी अद्याप शासनाने याबाबतीत ठोस निर्णय घेतलेला नाही.
हर आणि ग्रामीण भागातही बचगटांचे जाळे विकसित होत आहे. बचतगटांच्या वस्तूंना मागणीही आहे,
मंदीच्या झाकोळात वस्त्रोद्योगाला दिवाळी पाडव्याचे चतन्य दिलासा देऊ शकले नाही.