
प्रभावी राजकीय नेते लोकसभा निवडणूक लढवण्यास पुढे आले तर अनेकांची विधानसभेची वाट सुकर होणार आहे.
प्रभावी राजकीय नेते लोकसभा निवडणूक लढवण्यास पुढे आले तर अनेकांची विधानसभेची वाट सुकर होणार आहे.
खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात सामना निश्चित आहे. यामध्ये प्रतीक जयंत पाटील यांची भर पडताना दिसत…
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातील निवडणूक सुनावणी प्रकरणावरून आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गटातील वाद रस्त्यावर आला आहे.
महायुतीकडून निधी वाटप करताना अन्याय केला जात असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीचे धोरण…
कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीची घोषणा केली जाते. आनंदाचे भरते आलेल्या कोल्हापूरकरांकडून जोरदार स्वागत केले जाते. तोच शहरालगतच्या ग्रामीण भागातून विरोधाची आरोळी…
या निर्णयामुळे आगामी काळात साखरेचे वाढीव दर विचारात घेत उसाला चांगला दर दिलेले साखर कारखाने आर्थिक गोत्यात येणार असल्याचेही बोलले…
निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे तसे कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांना पद वाटप आणि नेत्यांना हवाहवासा वाटणारा निधी वाटपाचा मुद्दा ऐरणीवर आला…
पाटगाव धरण बचाव कृती समितीच्या वतीने गारगोटी येथील तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलन झाले. स्थानिक नेतृत्वाने एक थेंबही पाणी देणार नाही…
कोल्हापूर जिल्हा हा ऊस उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे. साहजिकच जिल्ह्यात येणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्याही मोठी आहे.
ज्वारी, बाजरी या भरड धान्याचा प्रामुख्याने भाकरी या अन्न स्वरूपात खाण्याची पद्धत प्रचलित आहे.
देशाच्या दक्षिण भागाला दुष्काळाचे चटके बसत आहेत. यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांत ऊसाचे गाळप कमी होणार आहे.
भांडण शेजाऱ्यांचे पण वाद उफाळला कोल्हापुरातील ठाकरे – शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर…