महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक महासंघाच्या निवडणुकीत वैशाली आवाडे या सहकार भारती आघाडीतून सर्वाधिक मते घेऊन विजयी झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक महासंघाच्या निवडणुकीत वैशाली आवाडे या सहकार भारती आघाडीतून सर्वाधिक मते घेऊन विजयी झाल्या आहेत.
शिवशाहीर भक्त राज ठाकरे यांनी राजर्षी शाहू अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांची भेट घेऊन राजकीय परीघ वाढवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न…
साखर दर नियंत्रण कायद्यानुसार १४ दिवसांमध्ये एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव ) देणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाने हा कायदा २००९…
लोकसभा निवडणुकीच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. राज्यातील १८ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून तेथे…
लोकसभा निवडणुकीच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीला सुरू केली आहे
दोन टप्यातील एफ. आर. पी. चा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली.
पद मिळालं तरी पोच येत नाही. अशा काही व्यक्ती असतात. त्यांच्याकडून चुकीची विधाने केली जातात, अशा शब्दात मनसे नेते राज…
कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष विस्तार मोठ्या जोमाने करणार असल्याचे संपर्क नेते यशवंत किल्लेदार यांनी मोठ्या आत्म – विश्वासाने सांगितले होते. पुढे…
मनसे नेते राज ठाकरे मंगळवार व बुधवारी दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. पक्ष बांधणीच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा…
उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू रणवीरसिंग गायकवाड व कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू राहुल आवाडे यांचेही नाव पुढे आणले जात आहे. यामुळे…
राज्याच्या आर्थिक संरचनेमध्ये कृषी क्षेत्रानंतर वस्त्रोद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. देशातील सर्वाधिक सुमारे १४ लाख यंत्रमाग राज्यात आहेत.
महाराष्ट्राच्या सीमेवरील जत तालुक्यातील ४२ गावे कर्नाटक राज्यात येण्याच्या तयारीत आहेत, या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधाना विरोधात सीमाभागातून…