१ ऑक्टोंबर पासून गाळपास सुरुवात झाली तर कर्नाटक राज्यात जाणारा महाराष्ट्रातील ऊस थांबेल. शिवाय, महाराष्ट्रातील कारखान्यांचे ऊस गाळप वाढून ते…
१ ऑक्टोंबर पासून गाळपास सुरुवात झाली तर कर्नाटक राज्यात जाणारा महाराष्ट्रातील ऊस थांबेल. शिवाय, महाराष्ट्रातील कारखान्यांचे ऊस गाळप वाढून ते…
शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठ्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार निमशिरगाव कृषी पाणी पुरवठा योजनेचे राजकीय वळण आता तिसऱ्या नेतृत्वाच्या दिशेने वाहू लागले…
कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढली जाणार हे पुनःपुन्हा स्पष्ट केले जात असले तरी तिन्ही पक्षातील जागावाटप हा कळीचा मुद्दा…
याच मार्गाने आता गोकुळ दूध संघाची निवडणूक अमूल्य वळणावर पोहचली असून संस्था ठरावाचे धुमसते राजकारण गावगाड्याला हादरे देत आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दीड महिन्यापूर्वी राज्यातील साखर उद्योगातील दीड लाखांवर कामगारांच्या वेतन वाढीचा करार झाला तरी कारखान्यांनी तो कागदावरच ठेवल्याने…
मुख्य लढत सुरू होण्यापूर्वी प्यादी पद्धतशीर हलवण्यास सुरुवात केली असून त्यातून शह- काटशहाचे राजकारण रंग भरत आहे.
यावर्षीच्या ऊस गळीत हंगामाची तयारी साखर उद्योगाकडून सुरू झालेली आहे. यंदा हंगाम लवकर सुरू व्हावा, असाही प्रयत्न सुरू आहे.
आगामी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच या माध्यमातून साखर उद्योगाची कोंडी होताना दिसत असून हा मुद्दा या हंगामात राजकीय पातळीवर गाजण्याची…
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ते एकाची हमी मिळावी यासाठी २००९ सालापासून एफआरपी (उचित व लाभकारी मूल्य) कायदा लागू करण्यात आला आहे.
गोकुळ मुळे महायुतीत असूनही मुश्रीफ व महाडिक यांच्या राजकीय संबंधात पडलेला मिठाचा खडा राजकारणा बरोबरच सहकारावर परिणामकारक ठरण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा गेले महिनाभर गाजत होती.
शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.