
एकनाथ खडसे हे सध्या वादळात सापडल्याने कालपर्यंत महाराष्ट्रात घोंघावणारी राजकीय वादळे आपोआपच शमली आहेत.
एकनाथ खडसे हे सध्या वादळात सापडल्याने कालपर्यंत महाराष्ट्रात घोंघावणारी राजकीय वादळे आपोआपच शमली आहेत.
पुरुषांसाठी एकलव्य पुरुष बचत गट व महिलांसाठी सावित्रीबाई फुले बचत गट सुरू झाले.
भालचंद्र कुलकर्णी, प्राजक्ता पाठक आणि प्रल्हाद पानसे या तिघांमुळे ‘सेवाव्रती’ ही संकल्पना जन्माला आली
बलराज मधोक यांनी जनसंघाची ताकद निर्वविादपणे वाढविली होती, पण जनसंघाच्या कामात संघाचा हस्तक्षेप नको
सांगोला तालुक्यात मेंढीपालनाचा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे.
गावात चालत जाताना, मारुतीचं देऊळ दिसलं, की गावाच्या वेशीवर पोहोचल्याचं समाधान मिळायचं.
हळूहळू तिला बाहेरच्या जगाची ओळखही होऊ लागली. नवरा मुंबईत कुठल्याशा मिलमध्ये कामाला होता.
शिक्षण सुटल्यानंतर मेहबूबने वडिलांसोबत कुर्डुवाडी येथे सात वर्षे रेल्वेत मजूर म्हणून काम केलं.
अभावग्रस्त जिणं असणाऱ्या भागात माणसाला परिस्थितीला तोंड कसं द्यायचं, हे शिकवलं जात नाही.
शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर त्यानं थेट विदर्भ गाठला. कारण तेथे समस्यांनी थैमान घातलेलं आहे
अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांच्या ‘प्रयास’ सेवाभावी संस्थेतर्फे युवकांसाठी ‘सेवांकुर शिबिरे’ भरविली जातात.