
लग्नाला इतकी वर्षं झाली, त्याला समजायला नको मला काय हवंय ते?, अखिल बायको जातीची आपल्या नवऱ्यांबद्दल ही तक्रार असते. आपला…
लग्नाला इतकी वर्षं झाली, त्याला समजायला नको मला काय हवंय ते?, अखिल बायको जातीची आपल्या नवऱ्यांबद्दल ही तक्रार असते. आपला…
नात्यांमध्ये, विशेषत: नवरा बायकोंमध्ये ‘ हे तुझं ते माझं’ आलं, कोण किती खर्च करतो, याचे हिशेब मांडणं सुरू झालं, की…
नातं हे विश्वासावर उभं असतं. तो विश्वासच जर ढासळला तर मात्र नात्यात दरी निर्माण होते. घटस्फोटाने तर ती अधिकच रुंदावते;…
नवरा बायकोच्या नात्यात कधीच हार -जीत नसते. ती एकत्रित असते, एकमेकांची. त्यासाठी हवं एकमेकांवर प्रेम आणि आदर. पण अनेकदा आपण…
मुलीचं लग्न झालं, की आपल्याकडे वर्षभर अनेक सणसमारंभ साजरे केले जातात. त्यात जावयाला काही ना काही मौल्यवान दिलं जातं. अनेकांची…
सासूबाई अतिस्वच्छतेच्या मागे आहेत? त्या दिवसभर स्वच्छता करत असतात आणि तुमच्याकडूनही ती अपेक्षा करतात. आणि मग तुमचीही चिडचिड होते? खरं…
लग्नाचे सुरुवातीचे चार-पाच महिने फारच महत्त्वाचे असतात. कारण एकमेकांसोबत प्रत्यक्ष राहणं सुरू झालेलं असतं. त्या दिवसांतच एकमेकांचे स्वभाव, अपेक्षा, गरजा…
मुलाचे लग्न ठरवताना आपण आपल्या लाडक्या मुलाला सुनेच्या निमित्ताने गमावणार तर नाही ना, अशी भीती अनेकदा आईला किंवा त्या होणाऱ्या…
घटस्फोटानंतरही मुलांसाठी आई-बाबा हे एकच एकक असतात. आणि मग अशावेळेस बाबांच्या किवा आईच्या पुनर्विवाहानंतर नवीन बाबा किंवा आई येते तेव्हा…
जोडीदार समजून घेत नाही, ही विवाहितांची अगदी फार पूर्वीपासूनची तक्रार. त्या तक्रारीचं नंतर भांडणात रूपांतर होतं आणि दोघांच्या नात्यात दरी…
आयुष्य नव्यानं सुरू करायचं असेल तर मागची पाटी कोरी असायला हवी. मोबाईलमध्ये स्पेस हवी असेल तर नको असलेला डेटा आपण…
नवरा बायकोच्या भांडणात बळी जात असतो तो मुलांचा. ती भांडणं जर घटस्फोटापर्यंत पोहोचली तर त्याचा सर्वांत जास्त त्रास मुलांनाच होतो…