
हा टप्पा सुरु झाल्यानंतर ठाणे, मुंबई ते नागपूरचा प्रवास आठ तासात गाठता येणे शक्य होणार आहे.
हा टप्पा सुरु झाल्यानंतर ठाणे, मुंबई ते नागपूरचा प्रवास आठ तासात गाठता येणे शक्य होणार आहे.
Jammu and Kashmir Terror Attack Updates : आमची मुंबईला परतीची व्यवस्था करून द्या, अशी आर्त मागणी पनवेलमधील पर्यटनासाठी गेलेले संकेत…
सर्वाधिक वाहनांची नोंद ठाणे विभागात झाली आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महामार्गांचे जाळे आहे. या जिल्ह्यातील महामार्गांवर अनेक ठिकाणी बेदरकारपणे वाहने चालविली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापूर आणि कसारा मार्गापर्यंतचा प्रवास हा जीवघेणा आणि मृत्यूच्या सापळ्या प्रमाणे ठरत आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात अतिक्रमण निर्माण होऊ लागले आहे.
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ मेट्रो स्थानकाच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे.
भिवंडीतील यंत्रमागांची धडधड, वडील यंत्रमाग कामगार अशा कठीण परिस्थितीत असूनही रमेश वसंत अडागळे हे पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झाले.
ठाणे जिल्ह्यातून मुख्य तसेच अंतर्गत मार्गांचे जाळे मोठ्याप्रमाणात आहे. उरण जेएनपीटी येथून सुटणारी हजारो अवजड वाहने राष्ट्रीय महामार्गाने गुजरात, भिवंडीमध्ये…
कळवा रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी सकाळच्या वेळेत कारशेडमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यातून शेकडो प्रवासी प्रवास करत होते.
वागळे इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा नेण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यानंतर आता ठाणे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचू लागले…
पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या येऊरच्या जंगलात यावर्षी होळी आणि धुलिवंदनानिमित्ताने पुन्हा एकदा जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.