
गेल्या अनेक वर्षांपासून या चौकातील सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जात होती. परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्याने काही दिवसांत…
गेल्या अनेक वर्षांपासून या चौकातील सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जात होती. परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्याने काही दिवसांत…
रेल नीरऐवजी रेल्वेने मान्यता दिलेल्या खासगी कंपन्यांचे बाटलीबंद पाणी जास्त दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचच्या लांबीकरणाऐवजी रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता.
वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेगाड्या वेळेत येत नाहीत.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची वाहने उभी करता यावीत यासाठी मध्य रेल्वेने ठाणे स्थानकाच्या पश्चिमेला आणि महापालिकेने…
थंडीपासून बचावासाठी लडाख, युरोप आणि सायबेरिया येथून सीगल पक्षी ठाणे खाडी परिसरात येत असतात.
राज्यात याप्रकरणी फसवणूकीचे गुन्हे दाखल नसले तरी नागरिकांनी अशा लिंक मोबाईलमध्ये सामाविष्ट करून स्वत:ची वैयक्तिक माहिती भरू नये.
दिघा गाव स्थानक तयार झाल्यामुळे ठाणे आणि ऐरोली रेल्वे स्थानकात निर्माण होणारा प्रवाशांचा भार देखील काहीसा हलका झाला आहे.
ज्येष्ठ नागरिकांची काळजी, वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करणे आणि नागरिकांसाठी स्वयं तक्रारीचा मंच तयार करण्याचा त्रिसुत्री कार्यक्रम राबविणे हा आपला…
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालयात येतात.
कासारवडवली भागात ठाणे खाडीच्या किनारी निर्जन स्थळी रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे जिल्ह्यात गेल्याकाही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. असे असले तरी अरुंद रस्ते आणि दुसरीकडे वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतुक…