
दिघा गाव स्थानक तयार झाल्यामुळे ठाणे आणि ऐरोली रेल्वे स्थानकात निर्माण होणारा प्रवाशांचा भार देखील काहीसा हलका झाला आहे.
दिघा गाव स्थानक तयार झाल्यामुळे ठाणे आणि ऐरोली रेल्वे स्थानकात निर्माण होणारा प्रवाशांचा भार देखील काहीसा हलका झाला आहे.
ज्येष्ठ नागरिकांची काळजी, वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करणे आणि नागरिकांसाठी स्वयं तक्रारीचा मंच तयार करण्याचा त्रिसुत्री कार्यक्रम राबविणे हा आपला…
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालयात येतात.
कासारवडवली भागात ठाणे खाडीच्या किनारी निर्जन स्थळी रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे जिल्ह्यात गेल्याकाही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. असे असले तरी अरुंद रस्ते आणि दुसरीकडे वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतुक…
पडघा गाव ठराविक एका जमातीसाठी ‘स्वतंत्र क्षेत्र’ म्हणजेच सीरियाप्रमाणे ‘अल – शाम’ म्हणून घोषित करण्यात नाचणचा प्रयत्न होता असा संशय…
मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा मुंबई-नाशीक महामार्ग पुढील पावसाळ्यापर्यत खड्डेमुक्त व्हावा यासाठी राज्य रस्ते विकास…
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात ६ हजारांहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी…
आतापर्यंत ४० ते ५० टक्के घरे नोंदणी झाल्याने हॉटेल मालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
घोडबंदर मार्गावरील घाटरस्त्याच्या कामासाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला असून त्याला वन विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमधील अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या…
पदपथांवर उभारलेल्या कंटनेर शाखांचा नागरिकांना त्रास होत असल्याने त्याविरोधात तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.