
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पालघर, मीरा भाईंदर ही शहरे एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पालघर, मीरा भाईंदर ही शहरे एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आणि मिरा भाईंदर या शहरांमध्ये सूक्ष्म धुळीकणांचे प्रमाण अधिक असून ही दोन्ही शहरे जिल्ह्यात सर्वाधिक प्रदुषित असल्याचा…
ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ठाणे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी अनेक चालक दंडाची…
त्यामुळे महापालिका, वन विभाग आणि रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बोगद्याला धोका निर्माण झाला आहे.
हातमाग ते यंत्रमाग असा प्रवास करत भारतातले मँचेस्टर म्हणून कालपरवापर्यंत ओळखला जाणारा भिवंडीचा हा पारंपरिक उद्योग सध्या गंटागळ्या खाताना दिसत…
जागतिक मंदीमुळे निर्यातीवर झालेला परिणाम आणि इतर देशांमधून चोरटय़ा मार्गाने भारतात येणारे कापड यामुळे भिवंडीमधील यंत्रमाग उद्योग संकटात सापडला आहे.
कळवा, विटावा आणि दिघा भागातील रहिवाशांना पायी ठाणे रेल्वे स्थानक गाठता यावे यासाठी खाडीवर विटावा ते चेंदणी कोळीवाडा असा पादचारी…
घोडबंदर मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी या मार्गावरील आनंदनगर, कासारवडवली आणि गायमुख भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए)…
याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
बनावट कागदपत्रांच्या आधारे नोटरी तयार करून त्याद्वारे संस्था स्थापन करून २४१ बँक खात्यामध्ये १६ हजार १८० कोटी ४१ लाख ९२…
दोन्ही गटाकडून झालेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होताच पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त असतानाही प्रवाशांचे मोबाइल, पाकिटे चोरण्याचे प्रकार सुरू आहेत.