
ठाणे जिल्ह्यात गेल्याकाही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. असे असले तरी अरुंद रस्ते आणि दुसरीकडे वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतुक…
ठाणे जिल्ह्यात गेल्याकाही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. असे असले तरी अरुंद रस्ते आणि दुसरीकडे वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतुक…
पडघा गाव ठराविक एका जमातीसाठी ‘स्वतंत्र क्षेत्र’ म्हणजेच सीरियाप्रमाणे ‘अल – शाम’ म्हणून घोषित करण्यात नाचणचा प्रयत्न होता असा संशय…
मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा मुंबई-नाशीक महामार्ग पुढील पावसाळ्यापर्यत खड्डेमुक्त व्हावा यासाठी राज्य रस्ते विकास…
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात ६ हजारांहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी…
आतापर्यंत ४० ते ५० टक्के घरे नोंदणी झाल्याने हॉटेल मालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
घोडबंदर मार्गावरील घाटरस्त्याच्या कामासाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला असून त्याला वन विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमधील अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या…
पदपथांवर उभारलेल्या कंटनेर शाखांचा नागरिकांना त्रास होत असल्याने त्याविरोधात तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाड्यांना जोडणारे रस्ते उपलब्ध नसल्याने अनेकांना वेळेत उपचार मिळू शकत नाही. रस्त्याअभावी रुग्णांना डोलीने नेण्याची वेळ…
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पालघर, मीरा भाईंदर ही शहरे एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आणि मिरा भाईंदर या शहरांमध्ये सूक्ष्म धुळीकणांचे प्रमाण अधिक असून ही दोन्ही शहरे जिल्ह्यात सर्वाधिक प्रदुषित असल्याचा…
ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ठाणे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी अनेक चालक दंडाची…