
बदाम, कडुनिंब, गुलमोहोर अशा झाडांवरून येणारा ‘क्वाय.. क्वाय.. क्वाय’ असा आवाज सातभाईंचा.
बदाम, कडुनिंब, गुलमोहोर अशा झाडांवरून येणारा ‘क्वाय.. क्वाय.. क्वाय’ असा आवाज सातभाईंचा.
जयपूर – मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये मुस्लीम प्रवाशांवर गोळीबार करून त्यांची हत्या करणारा आरोपी चेतन सिंह हा बोरिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात…
जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये हत्याकांड घडवणाऱ्या आरपीएफ जवान चेतन सिंह याच्या कृत्यामागे धार्मिक आकस कारणीभूत असल्याचे संकेत आतापर्यंतच्या तपासातून मिळत आहेत.
सीसीटीव्ही चित्रीकरण, प्रवाशांची चौकशी, प्रसारित ध्वनिचित्रफितीची पडताळणी यांद्वारे सखोल तपास
‘ऑक्सर’, ‘जॅक’, ‘मॅक्स’, ‘डिझेल’ हे चार श्वान प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबर महिन्यात या पथकात दाखल होणार आहेत.
यापुढे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी फाटकांजवळ आरपीएफ, तिकीट तपासनीस तैनात करण्यात…
भारतीय रेल्वेचे अर्थकारण हे प्रवासी रेल्वे वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीवर जास्त अवलंबून आहे. मालगाड्यांची चाके जितक्या जलदगतीने धावतील, तितके रेल्वेच्या तिजोरीतील उत्पन्न…
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, दक्षिण रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे आणि उत्तर पश्चिम रेल्वे या सहा विभागांच्या ३२ रेल्वेगाडय़ा…
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेला गोवा या दोन ठिकाणांना अत्यंत जलद गतीने जोडण्याचे काम वंदे भारत…
मध्य रेल्वेवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून अनेक उपाययोजना, मोहिमा राबविल्या जातात.
इमारतीचे पुनर्विकासाचे काम हाती घेतल्याने इतर पक्ष्यांप्रमाणे हळद्या पक्ष्याचे जीवन धोक्यात आले आहे.
शहरीकरणामुळे अधिवासात झालेले बदल घारीने आत्मसात केले असून स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.