साधारणपणे पावसाळ्यानंतर, म्हणजेच दिवाळीच्या सुट्टीनंतर, विद्यार्थ्यांना शाळेचा संपूर्ण गणवेश आणि बूट परिधान करणे बंधनकारक असते.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
साधारणपणे पावसाळ्यानंतर, म्हणजेच दिवाळीच्या सुट्टीनंतर, विद्यार्थ्यांना शाळेचा संपूर्ण गणवेश आणि बूट परिधान करणे बंधनकारक असते.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सीएमएस-3 या सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून देशाच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास…
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा राजकीय ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्त्वपूर्ण गीत ‘वंदे मातरम’ला सात नोव्हेंबरला १५० वर्षे पूर्ण होणार आहेत.
रायगडमध्ये ठाकरे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीच्या चर्चांवर आनंद परांजपे यांनी स्पष्टीकरण दिले. “महायुती एकत्र राहणार, पण जिथे…
मंत्री दादाभुसे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत याच मतदार याद्यांच्या आधारे विरोधकांना विजय मिळाला होता, तेव्हा त्या योग्य वाटल्या.
औद्योगिक वसाहतीत जी सेक्टरमध्ये विजेता इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्यात प्लास्टिक चटईचे धागे बनविण्यासाठी लागणाऱ्या दाण्यांची निर्मिती होते.
रेरा कायद्याच्या अंमलबजावणीनंतरही ग्राहकांची फसवणूक सुरूच असल्याची टीका अभ्यासक विजय कुंभार यांनी केली. ‘महारेरा’चे निर्णय कागदावरच राहतात, तर विकसकांवर दंडात्मक…
वसई पश्चिमेच्या भागात अंबाडी रोड परिसर आहे. या मुख्य रस्त्याला लागूनच शंभर फूटी रस्ता गेला आहे.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतिदिन आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ६ ते ८…
राष्ट्रवादी युवती काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) उमेदवारांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…
आयुर्विमा पॉलिसी मालमत्ता कायदा (प्रॉपर्टी ॲक्ट) खाली येत असल्यामुळे इतर कुठल्याही मालमत्तेसारखीच तिची खरेदी-विक्री कायद्याने शक्य आहे. अर्थात भारतात २०१५…