
आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या पथकाने या परिसरात पोहोचून बालाजी अन्नपुर्णे (वय ३२), अजय अन्नपुर्णे (२७), रेणुका अन्नपुर्णे (२०), शिवनंदा…
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या पथकाने या परिसरात पोहोचून बालाजी अन्नपुर्णे (वय ३२), अजय अन्नपुर्णे (२७), रेणुका अन्नपुर्णे (२०), शिवनंदा…
सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २,८०० शेतकऱ्यांनी २,७०० एकर जमीन देण्याबाबत संमतीपत्रे दिली आहेत.
सहा मुलांना कुणबीचे प्रमाणपत्र देऊन ते वैध करून दाखवावे व मनोज जरांगे पाटील यांनीही अध्यादेशाप्रमाणे मराठा समाजातील मुलांना प्रमाणपत्र मिळवून…
अधिकाऱ्यांनी माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि तो चुकीचे काम करीत असल्यास त्याच्यावर देखील कारवाई करा, असे सांगत त्यांनी अन्याय होऊ…
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या महामार्गावर विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.…
पुणे महापालिकेने पाणी गळती रोखण्यासाठी सुरू केलेल्या योजनेला नागरिकांचा विरोध असल्याने, प्रशासनासमोर उर्वरित मीटर बसवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात पार पडला. यावेळी मुख्य अतिथी उच्च…
या संपामुळे शहरातील ५५० रुग्णालये बंद राहिली असून, २ हजार ५०० हून अधिक ॲलोपॅथिक डाॅक्टर व मार्डचे डाॅक्टर सहभागी झाल्याचे…
सिंदफणा नदीने उग्र रूप धारण केल्याने आणि नदीकाठावरील संपूर्ण शेती पंधरा फूट पाण्याखाली गेली.
पडघा कुकसे गावाजवळ झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीवर असलेले वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली…
बीड व परभणीमधील ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी ‘कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय’ योजनेच्या धर्तीवरही एक योजना सुरू करण्याचा निर्णय १६ सप्टेंबर २०२३…